Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुलाला पकडण्यासाठी पोलीस आले त्या भीतीने आईनेच जीव सोडला

Webdunia
शुक्रवार, 24 डिसेंबर 2021 (08:06 IST)
श्रीरामपूर शहरात एक अत्यंत दुर्दवी घटना घडली आहे. एका चोरीच्या प्रकरणात आपल्या मुलाला पोलीस पकडायला आल्याच्या टेन्शनमध्ये आईचा जीव गेला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीरामपूर शहरातील गायकवाड वस्ती परिसरात राहणाऱ्या एका मुलाचे नाव भंगार चोरी प्रकरणात काही आरोपींनी पोलिसांना सांगितले.त्यामुळे या चोरी प्रकरणात गायकवाड वस्ती परिसरात या मुलाला ताब्यात घेण्यासाठी पोलीस पथक मुलाच्या घरी पोहोचले. परंतु आपल्या मुलाला पकडायला पोलीस आल्याचे समजताच या मुलाची आई विठाबाई काकडे (वय वर्ष -६०) यांना टेन्शन आल्यामुळे त्यांना छातीत दुखू लागले व हार्ट ॲटॅक आला .म्हणून त्यांना साखर कामगार रुग्णालय येथे नेले असता त्या मयत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

शिवसेनेने (यूबीटी) सर्वपक्षीय प्रतिनिधीमंडळांना पाठिंबा दिला, रिजिजू यांनी उद्धव यांच्याशी फोनवर चर्चा केली

LIVE: गडचिरोली पोलिसांनी ५ महिला नक्षलवाद्यांना अटक केली

गडचिरोली पोलिसांनी ५ नक्षलवाद्यांना अटक केली, घातक शस्त्रे जप्त

प्लेऑफपुर्वी मुंबईच्या टीममध्ये 3 बदल

छगन भुजबळ मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रिमंडळाबद्दल म्हणाले....

पुढील लेख
Show comments