Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुराचे थैमान : महाराष्ट्रात 149 लोक मृत्युमुखी,100 हून अधिक बेपत्ता

Webdunia
सोमवार, 26 जुलै 2021 (10:14 IST)
महाराष्ट्राच्या काही भागात पूर,भूस्खलन आणि पाऊस यांच्याशी संबंधित अनेक घटनांमध्ये आतापर्यंत सुमारे 149 लोक मरण पावले आहेत, तर100 लोक बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे.
 
मीडिया रिपोर्टनुसार या घटनांमध्ये 50 हून अधिक लोक जखमीही झाले आहेत.
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सातारा, सांगली आणि कोल्हापूरचे हवाई सर्वेक्षण करू शकतात. रविवारी आदल्या दिवशी ठाकरे कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे गेले होते. स्थानिक लोकांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा थांबविला आणि त्या भागात पावसामुळे होणाऱ्या अडचणींबद्दल सांगितले.
 
सांगलीतील पूरग्रस्त भागात सैन्य बचाव मोहीम राबवित आहे. एनडीआरएफ वाळवा भागातील मदतकार्यात व्यस्त आहे. आतापर्यंत शेकडो लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे, परंतु बरेच अजूनही मदतीची वाट पाहत आहेत.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील 7 खासदारांना संसदरत्न 2025 हा पुरस्कार जाहीर

मुंबई विमानतळावरील दोन कर्मचाऱ्यांना सोन्याच्या तस्करीच्या आरोपात अटक

अमेरिकेत क्लिनिकजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू

आयआयटी मुंबईने तुर्की विद्यापीठांसोबतचे सर्व करार रद्द केले

Russia Ukraine War :रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका महिलेचा मृत्यू, तीन जखमी

पुढील लेख
Show comments