Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चंद्रपूरमध्ये 'नरभक्षी' वाघाच्या हल्ल्यात ४ महिलांचा बळी

Webdunia
सोमवार, 12 मे 2025 (13:17 IST)
महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू झाला तर एक महिला जखमी झाली.
ALSO READ: सातारा जिल्ह्यात भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात दोन दिवसांत दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये वाघांच्या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू झाला. शनिवारी सकाळी एका वाघाने एकाच वेळी तीन महिलांवर हल्ला केला आणि तिघांनाही ठार मारले. तर रविवारीही जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. वन अधिकाऱ्यांनी सांगितले की, शनिवारी सकाळी सिंदेवाही रेंजच्या जंगलात गेलेल्या महिलांवर वाघाने हल्ला केला.
ALSO READ: भीषण अपघातात 13 जणांचा जागीच मृत्यू
तसेच सिंदेवाही येथील सरकारी रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. असेच, हे सर्व हल्ले एकाच वाघाने केले होते का हे आजून स्पष्ट झालेले नाही.
ALSO READ: बुलडोझरचा वापर करीत उत्तर प्रदेश सरकारने ३५० बेकायदेशीर धार्मिक स्थळांवर केली कारवाई
Edited By- Dhanashri Naik

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील 7 खासदारांना संसदरत्न 2025 हा पुरस्कार जाहीर

मुंबई विमानतळावरील दोन कर्मचाऱ्यांना सोन्याच्या तस्करीच्या आरोपात अटक

अमेरिकेत क्लिनिकजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू

आयआयटी मुंबईने तुर्की विद्यापीठांसोबतचे सर्व करार रद्द केले

Russia Ukraine War :रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका महिलेचा मृत्यू, तीन जखमी

पुढील लेख
Show comments