Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मतांच्या मोहापायी सरकारने दिला विद्यार्थ्यांचा बळी

Webdunia
शनिवार, 11 मे 2019 (17:13 IST)
फडणवीस सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत १६ टक्के आरक्षण देण्याचे जाहीर केले होते. मात्र वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमात राज्य सरकारची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली असून पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी मराठा आरक्षण लागू होणार नाही. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारची भूमिका संशयास्पद असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आ. धनंजय मुंडे यांनी केली. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून त्यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. मतांच्या मोहापायी सरकारने विद्यार्थ्यांचा बळी दिला, अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली.
 
भाजपकडे कोणत्याच गोष्टीचा लाँग टर्म प्लान नसतो. त्यांच्या फसलेल्या योजना आणि नुकतेच जाहीर झालेले मराठा आरक्षण त्यांचे उदाहरण आहे, असा टोला आ. मुंडे यांनी फडणवीस सरकारला लगावला. निवडणुकांच्या अनुषंगाने आरक्षण जाहीर केले तरी त्याची ठोस अंमलबजावणी सरकारला करता आली नाही. मेडिकलच्या विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाला सरकारच जबाबदार आहे. अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी सरकारच्या एकूण कामकाजावर गंभीर ताशेरे ओढले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

धबधब्यामध्ये आंघोळ करणे चार डॉक्टरांना महागात पडले, एकाचा बुडून मृत्यू

भारतात कोविड परतला, मुंबईत कर्करोग आणि किडनीच्या रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू

नागपूर : व्यापाऱ्यांनी १५५ कोटी रुपयांचा अपहार केला, गुंतवणुकीच्या नावाखाली मोठी फसवणूक

LIVE: प्रलंबित मागण्यांसाठी कृषी सहाय्यक संपावर

प्राणघातक कॅन्सर झाल्याचे निदान झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो बायडेन यांच्यासाठी ट्विट केले

पुढील लेख
Show comments