Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा, मुख्यमंत्र्यांचा शेतकरी बांधवांसाठी पॅकेज जाहीर

Webdunia
रविवार, 3 ऑक्टोबर 2021 (10:23 IST)
अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकरी बांधवांच्या नुकसानीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मदतीसाठी पेकेज जाहीर करू शकतात.अशी माहिती केबिनेट मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे. या मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकेल.येत्या आठवड्यात मदतीच्या पॅकेज ची घोषणा केली जाऊ शकते.
 
शेतकरी झालेल्या नुकसानीमुळे पुन्हा आपल्या पायावर उभारला पाहिजे.त्यासाठी शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत चर्चा होऊ शकेल.ती मदत कोणत्या स्वरूपात असेल त्याची घोषणा मुख्यमंत्री स्वतः करतील.शेतकरी बांधवाने काळजी करू नये,राज्य सरकार त्यांच्या पाठीशी उभे आहे सरकारकडून त्यांना पाहिजेती मदत केली जाईल असे अमित देशमुख यांनी माहिती दिली आहे.
 
मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.शासन लवकरात लवकर पीकविमा व अन्य शासकीय स्वरूपाची मदत जाहीर करेल. शेतकरी बांधवांनी हारून जाऊ नये.त्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही त्यांना पुरेशी मदत केली जाईल.विमा धोरणात सुधारणा करण्यासाठी राज्य सरकारचे शिष्ट मंडळ दिल्लीत चर्चा करण्यासाठी जाणार आहे.असं मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

सत्तेसाठी देशाचे तुकडे करायला मागेपुढे पाहत नाही,कंगना राणौतचा पुन्हा राहुल गांधींवर निशाणा

सीमा सुरक्षा दलाच्या जवानांच्या बसला भीषण अपघात, 3 जवान शहीद, 32 जखमी

प्रेम संबंधाच्या करणावरून तरुणाचा निर्घृण खून, पुण्यातील घटना

ठाण्यात शेजाऱ्याच्या पत्नीवर मुलीसमोर बलात्कार, आरोपीला अटक

ठाण्यातील व्यावसायिकाची 1.27 कोटी रुपयांची फसवणूक

पुढील लेख
Show comments