Festival Posters

मोदींकडून देशवासियांचा भ्रमनिरास

Webdunia
शनिवार, 24 मार्च 2018 (11:07 IST)
4
विमानातील प्रवाशांना योग्य ठिकाणी पोहोचवण्यासाठी कुशल वैमानिकाची आवश्यकता असते. तद्वतच देशाच्या 125 कोटी लोकांच्या हितांचे संरक्षण करण्यासाठी देशाला चांगल्या पंतप्रधानांची गरज आहे. मात्र, देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी सपशेल अपयशी ठरल्याची टीका पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी नागपुरात केली. मोदींकडून जनतेचा भ्रमनिरास झाला असून अच्छे दिनची आशा मावळल्याचे ते म्हणाले.
 
अकोला येथे एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी नागपुरात आले असताना ते पत्रकारांशी बोलत होते. नागपुरात आल्यानंतर प्रथम त्यांनी दीक्षाभूमीवर जाऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थींचे दर्शन घेतले. गेल्या चार वर्षात मोदी सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. नरेंद्र मोदींबद्दल लोकांना मोठ्या अपेक्षा होत्या. शेतकर्‍यांना दादुप्पट भाव देऊ, असे आश्वासन दिल्यानंतरही शेतकरी आत्हत्यांध्ये वाढ झाली आहे, असे ते म्हणाले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

LIVE: लाडक्या बहिणींना 2100 कधी; एकनाथ शिंदेंनी केलं जाहीर

पंढरपूर-मंगळवेढा रस्त्यावर क्रूझर आणि कंटेनरची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू

मेटा तुमचे खाजगी व्हॉट्सअॅप चॅट्स वाचू शकतो, त्यांचा गोपनीयतेचा दावा खोटा आहे का?

रस्ते अपघातातील बळींना ७ दिवसांसाठी १.५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळणार; मंत्री नितीन गडकरी

रक्ताने माखलेला भूतकाळ, तुरुंगात फुललेले प्रेम आणि आता लग्न...प्रिया सेठच्या गुन्ह्याची कहाणी

पुढील लेख
Show comments