rashifal-2026

मोदींकडून देशवासियांचा भ्रमनिरास

Webdunia
शनिवार, 24 मार्च 2018 (11:07 IST)
विमानातील प्रवाशांना योग्य ठिकाणी पोहोचवण्यासाठी कुशल वैमानिकाची आवश्यकता असते. तद्वतच देशाच्या 125 कोटी लोकांच्या हितांचे संरक्षण करण्यासाठी देशाला चांगल्या पंतप्रधानांची गरज आहे. मात्र, देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी सपशेल अपयशी ठरल्याची टीका पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी नागपुरात केली. मोदींकडून जनतेचा भ्रमनिरास झाला असून अच्छे दिनची आशा मावळल्याचे ते म्हणाले.
 
अकोला येथे एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी नागपुरात आले असताना ते पत्रकारांशी बोलत होते. नागपुरात आल्यानंतर प्रथम त्यांनी दीक्षाभूमीवर जाऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थींचे दर्शन घेतले. गेल्या चार वर्षात मोदी सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. नरेंद्र मोदींबद्दल लोकांना मोठ्या अपेक्षा होत्या. शेतकर्‍यांना दादुप्पट भाव देऊ, असे आश्वासन दिल्यानंतरही शेतकरी आत्हत्यांध्ये वाढ झाली आहे, असे ते म्हणाले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

विश्वविजेता भारत! न्यूझीलंडचा धुव्वा उडवत टीम इंडियाने तिसऱ्यांदा पटकावला टी-२० वर्ल्ड कप

IND vs NZ: अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांनी T20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इतिहास रचला

नॉर्वेची राजधानी ओस्लो येथील अमेरिकन दूतावासाजवळ एक शक्तिशाली स्फोट

सावरकर कट्टर देशभक्त होते...नितीन गडकरी यांची नागपुरात राहुल गांधींवर घणाघात

राजू पाटील यांच्या आत्महत्येने शैक्षणिक वर्तुळात खळबळ

पुढील लेख
Show comments