Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईत संततधार सुरुच, ऑरेंज अलर्ट

Webdunia
मुंबईत पुन्हा पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात सलग दुसऱ्या दिवशी पावासाची संततधार सुरुच आहे. यामुळे लोकांच्या समस्या वाढल्या आहे. जागोजागी पाठी साचत आहे. मागील 24 तासात जोरदार पाऊस पडला आहे. हवामान खात्याने 6 सप्टेंबरपर्यंत मुंबईत जोरदार पावसाची शक्यता वर्तवली असून ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आले आहे, जेव्हाकि दुपारी हायटाइड अलर्ट जाहीर केले गेले आहे.
पावसाची रिपरिप सुरुच असल्यामुळे रस्ते वाहतुकीचाही वेग मंदावला आहे. पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचले असून बेस्ट बसांचे रुट परिवर्तित करण्यात आले आहे.
बीएमसीने बुधवारी शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. हार्बर लाइनवर ट्रेन उशिराने धावत आहे आणि काही ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत.
गणेशोसत्वामुळे अनेक लोकं रस्त्यावर असल्यामुळे समस्या अधिकच वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उंच लाटांमुळे बीएमसीने लोकांना समुद्राजवळ जाऊ नये अशी चेतावणी जाहीर केली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

लाडूच्या वादाने दुःखी झालेले उपमुख्यमंत्री पवन कल्याण 11 दिवस उपवास करणार

डी गुकेशने फॅबियानोचा पराभव करत ऐतिहासिक सुवर्ण जिंकले

सोडा कारखान्याच्या पाइपलाइनमधून क्लोरीन गॅसची गळती

IND U19 vs AUS U19: भारतीय 19 वर्षांखालील संघा कडून ऑस्ट्रेलियाचा 7 गडी राखून पराभव

कमला हॅरिसचे ट्रम्प यांना आणखी एका चर्चेचे आव्हान

पुढील लेख
Show comments