Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Weather Forecast : राज्यातील पुढचे तीन दिवस मुसळधार पाऊस, या जिल्ह्यांना यलो अलर्ट

Webdunia
शनिवार, 18 जून 2022 (13:23 IST)
गेल्या पंधरा दिवसांपासून मान्सून येणार अशी माहिती हवामान खात्यांकडून दिली आहे. मात्र अद्याप  महाराष्ट्रात मान्सून सक्रिय नाही. पाकिस्तानातून येणाऱ्या वाऱ्यामुळे मान्सून महाराष्ट्राच्या सीमेवरच थांबला आहे. राज्यातील काही भागात येत्या 3  दिवसांत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. येत्या 19  ते 21  जून या काळात राज्यातील 15  जिल्ह्याना यलो अलर्टचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. राज्यात विदर्भ आणि मध्यप्रदेश आणि गुजरात मध्ये मान्सून पोहोचल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. यंदा मान्सून येण्यास विलंब झाला आहे तरीही  राज्यातील काही भागात मान्सून सक्रिय झाला आहे तरी कमी दाबाचे पट्टे तयार होत नाही आणि ढग तयार होण्यास वेळ लागत आहे त्यामुळे पावसाचे आगमन होत नाही. येत्या 19 जून पासून पुढील 3 दिवस जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून राज्यात पालघर , ठाणे, मुंबई, रायगड, कोल्हापूर , सातारा, अमरावती, अकोला, भंडारा, नागपूर , वर्धा , बुलडाणा, यवतमाळ, वर्धा आणि वाशीम या 15जिल्ह्यात 'यलो' अलर्ट सांगण्यात आले आहे. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: उबर चालका कडून 14 वर्षांच्या मुलीचा विनयभंग

उबर चालका कडून 14 वर्षांच्या मुलीचा विनयभंग, गुन्हा दाखल

पाकिस्तानच्या गोळीबारामुळे उरी एका भुताच्या शहरात रूपांतरित झाले

महाराष्ट्र-गुजरातमध्ये वादळाचा इशारा Weather Update

अहिल्यानगरच्या श्रीरामपूर पोलिसांनी मोठी कारवाई करत 14कोटी किमतीचे ड्रग्ज जप्त केले

पुढील लेख
Show comments