Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

खुशखबर, मुंबई ते नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेस दररोज धावणार

Indian Railways Rajdhani Express New Delhi Mumbai  minister of railway piyush goyal  umesh patil member of loksabha maharashtra news
, बुधवार, 13 जानेवारी 2021 (21:05 IST)
मुंबई ते नवी दिल्ली या दरम्यान असलेली राजधानी एक्सप्रेस आता दररोज धावणार आहे. रेल्वेने तसा निर्णय घेतला आहे. याचा फायदा उत्तर महाराष्ट्राला होणार आहे. ही रेल्वे यापूर्वी आठवड्यातून ३ दिवसच होती. खासदार उमेश पाटील यांनी या संदर्भात रेल्वे मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली होती. त्यास गोयल यांनी मान्यता दिली. या रेल्वेमुळे अवघ्या १५ तासात राजधानी दिल्ली गाठणे शक्य होणार आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यात पुन्हा एकदा थंडीचे आगमन होणार, हवामान विभागाची माहिती