Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

खुशखबर, मुंबई ते नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेस दररोज धावणार

Webdunia
बुधवार, 13 जानेवारी 2021 (21:05 IST)
मुंबई ते नवी दिल्ली या दरम्यान असलेली राजधानी एक्सप्रेस आता दररोज धावणार आहे. रेल्वेने तसा निर्णय घेतला आहे. याचा फायदा उत्तर महाराष्ट्राला होणार आहे. ही रेल्वे यापूर्वी आठवड्यातून ३ दिवसच होती. खासदार उमेश पाटील यांनी या संदर्भात रेल्वे मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली होती. त्यास गोयल यांनी मान्यता दिली. या रेल्वेमुळे अवघ्या १५ तासात राजधानी दिल्ली गाठणे शक्य होणार आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

सर्व पहा

नवीन

LIVE: नागपुरात हवामान खात्याकडून पावसाचा यलो अलर्ट जारी

साबरकांठा जिल्ह्यात दुर्दैवी अपघात सहा जणांचा मृत्यू तर आठ जण जखमी

भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तान घाबरला,फटाके आणि लाऊडस्पीकरवर बंदी

पहलगाम हल्ल्याच्या तपासासाठी एनआयए 3D मॅपिंग तंत्रज्ञानाचा वापर करणार, काय आहे हे

नागपुरात जोरदार पावसासह गारपीटामुळे जनजीवन विस्कळीत यलो अलर्ट जारी

पुढील लेख
Show comments