Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जरांगेंचे समर्थक पोलिसांच्या ताब्यात

Webdunia
सोमवार, 26 फेब्रुवारी 2024 (12:36 IST)
काल मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. माझा जीवच घ्यायचा आहे न मग मी सागर बंगल्यावर येतो.घ्या माझा बळी. असे म्हणत जरांगे मुबई कडे निघाले असून जालन्यात संचारबंदी लागू केल्यामुळे ते आंतरवली सराटी येथे परत  निघाले. आज सकाळी त्यांच्या 3 सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शैलेंद्र पवार, बाळासाहेब इंगळे आणि शिवबा संघटनेचे श्रीराम कुरणकर यांना ताब्यात घेतलं आहे. हे मुंबई येथे देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याकडे जायला निघाले असताना पहाटे पोलिसांनी त्यांना अटक केली. 

पोलिसांच्या या कारवाईमुळे मराठा आंदोलन आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इथे सागर बंगल्यावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. राज्यात कायदा कोणीही हातात हेऊ नये.कायदा  सुव्यवस्था राखण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. 
 
 Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

RR vs PBKS: राजस्थान आणि पंजाब आज आमनेसामने येतील, संभाव्य प्लेइंग 11 जाणून घ्या

International Museum Day 2025: आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन इतिहास आणि महत्व जाणून घ्या

LIVE: आदित्य यांचा उद्धव-राज युतीला पाठिंबा

आदित्य यांचा उद्धव-राज युतीला पाठिंबा, एकत्र येण्याचे संकेत

भारताची अव्वल खेळाडू श्रीजा अकुला टेटे वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पराभूत

पुढील लेख
Show comments