Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्य सरकारच्या इतर घोषणांप्रमाणे सिंचनाची योजनाही फक्त घोषणाच राहू नये - जयंत पाटील

Webdunia
बुधवार, 19 जुलै 2017 (11:37 IST)

"लोकशाही आघाडी सरकारच्या काळात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने ठिबक सिंचनाला महत्त्व दिले होते. हजारो एकर जमीन ठिबक सिंचनाखाली आणण्याचा प्रयत्न केला गेला.  शरद पवार  केंद्रीय कृषीमंत्री असताना ठिबक सिंचनासाठी शेकडो कोटी रुपयांचे अनुदान राज्यातील शेतकऱ्यांना देण्यात आले. ठिबकद्वारे पाणी वाचवले गेले पाहिजे, यात दुमत नाही. आज महाराष्ट्र सरकारने ठिबक सिंचनासाठी २५ हजार रूपये अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्याची नुसतीच घोषणा न राहता त्याची अमलबजावणी व्हावी. कारण सरकारच्या घोषणा खूप आहेत, पण लोकांपर्यंत योजनेचे पैसे पोहोचत नाहीत. कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. यातही कर्जमाफी कशी, कधी, कोणाला आणि किती लागू झाली हे देखील अजून स्पष्ट झालेले नाही. भरमसाठ घोषणा करणाऱ्या सरकारच्या योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लाभदायी ठरत नाहीत हीच सर्वात मोठी अडचण आहे.
 

ठिबक सिंचनाचा निर्णय महाराष्ट्राच्या हिताचा आहे. पण हे करत असताना सरकार दरवर्षी बजेटमध्ये किती तरतूद करणार आहे, याचाही खुलासा राज्य सरकारने स्पष्टपणे केला पाहिजे."

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

पुण्यात भारतीय हवाई दलाचा अधिकारी असल्याचे सांगून लोकांची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला अटक

सर्वपक्षीय शिष्टमंडळाला 'वरात' म्हणणाऱ्या संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवारांची टीका

LIVE: 'आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर...', सर्वपक्षीय शिष्टमंडळाला 'बारात' म्हणणाऱ्या संजय राऊतांना शरद पवारांचा सल्ला

महिलांना आकर्षित करण्यासाठी Indian Air Force चा अधिकारी असल्याचा सांगायचा, पुण्यात तोतया जवानाला अटक

आषाढी यात्रेसाठी पंढरपुरात वारकरी संतांचा मेळा, ७ जून रोजी पालखी सोहळा

पुढील लेख
Show comments