Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जि.प.साठी २ हजार ६४२ मतदान केंद्रे

Webdunia
गुरूवार, 9 फेब्रुवारी 2017 (08:42 IST)
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आयोगाने २ हजार ६४२ मतदान केंद्रे निश्‍चित केली आहेत. एका केंद्रावर ५०० ते १४०० मतदारांना मतदान करता येणार आहे. एका केंद्रावर एक अधिकारी, दोन सहाय्यक अधिकारी, एक शिपाई अशी मनुष्यबळाची उपाययोजना निवडणूक विभागाने केली आहे. सुमारे १७ हजार कर्मचारी यात गुंतवून जाणार आहेत.
 
एका बाजूला निवडणुकीची प्रक्रिया करताना निवडणूक विभागाने दुसर्‍या बाजूला मतदानाची केंद्रे १५ तालुक्यांमध्ये सज्ज करण्यास सुरुवात केलेली आहे. जर एका केंद्रांवर ५०० पेक्षा अधिक मतदारांचे मतदान होणार असेल अशा केंद्रांवर पाच कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
 
सर्वाधिक ३४१ मतदान केंद्रे निफाड तालुक्यात आहेत. तर पेठ तालुक्यात  ८३ मतदान केंद्रांवर मतदान होईल. निवडणूक कामासाठी निवडणूक विभागाने जिल्हा परिषद, मनपा आणि शैक्षणिक संस्थांचे कर्मचारी नमूद केलेले आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात सुमारे १३ हजार शिक्षक आहेत.
 
त्याखालोखाल आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यांची संख्या आहे. मात्र आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यांपेक्षा शिक्षण विभागाचे कर्मचारी जास्त प्रमाणात निवडणूक कामासाठी उपयोगात आणले जाणार आहेत. त्याचबरोबर खासगी शाळांच्या शिक्षकांनाही निवडणूक कामासाठी मदतीला घेतले जाणार आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

नवीन

गणेशोत्सवात मंडपात 'महाप्रसाद' वाटण्यापूर्वी सावधगिरी बाळगा, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागू शकते

ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान दोन गटांत झालेल्या संघर्षानंतर मुंबईच्या परळ भागात तणाव

महाराष्ट्रात H1N1 इन्फ्लूएंझाचा प्रादुर्भाव वाढला; १,१०९ रुग्णांची नोंद, त्यापैकी ६५% रुग्ण पुणे आणि मुंबईतील

Central Railway Updates: टिटवाळा स्थानकावर २८ ऑगस्टपासून १५ दिवसांचा 'मेगा ब्लॉक'; अनेक लोकल गाड्या रद्द होणार

नेपाळमधील पुरामुळे हत्ती वाहून भारतात आले; त्यांची अवस्था पाहून लोकांचे मन हेलावले

पुढील लेख
Show comments