Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सेक्स नाही तर विवाह रद्द

Webdunia
बॉम्बे हायकोर्टाने एका जोडप्याचे विवाह रद्द केले कारण त्यांच्यात नऊ वर्षांपासून शारीरिक संबंध नव्हते. तसं तर महिला धोक्याने लग्न केल्यामुळे विवाह रद्द करू इच्छित होती.
 
जस्टिस मृदुला भाटकर यांनी कोल्हापूरच्या एका जोडप्याची नऊ वर्षापासून सुरू असलेली कायद्याची लढाई विवाह रद्द केल्यावर संपली. महिलेचा आरोप होता की स्वत:ला तिचा पती म्हणवणार्‍याने धोक्याने तिची सही घेऊन लग्न केले.
 
वर्ष 2009 च्या या प्रकरणात 21 वर्षीय महिलेचा दावा आहे की तिच्याकडून रिकाम्या कागदावर सही घेतली गेली आणि रजिस्ट्रार समोर लग्न करण्यात आले. तसे कोर्टाने महिलेचे आरोप नाकारले कारण कोर्टाला याबाबत पुरावे मिळाले नाही. परंतू लग्न मोडण्यामागे मुख्य कारण ठरले म्हणजे हे की त्यांच्यात मागील 9 वर्षांपासून शारीरिक संबंध नव्हते.
 
जस्टिस भाटकर यांनी म्हटले की लग्न एक महत्त्वपूर्ण असून यात दोघांमध्ये शारीरिक संबंध नसल्यास लग्नाला अर्थच नाही. लग्नानंतर केवळ एकदाच संबंध बनले असतील तरी विवाह रद्द केलं जाऊ शकतं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील 7 खासदारांना संसदरत्न 2025 हा पुरस्कार जाहीर

मुंबई विमानतळावरील दोन कर्मचाऱ्यांना सोन्याच्या तस्करीच्या आरोपात अटक

अमेरिकेत क्लिनिकजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू

आयआयटी मुंबईने तुर्की विद्यापीठांसोबतचे सर्व करार रद्द केले

Russia Ukraine War :रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका महिलेचा मृत्यू, तीन जखमी

पुढील लेख