Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सर्व दुकाने सायंकाळी सात वाजेपर्यंत खुली ठेवा : आमदार शिरोळे यांची मागणी

Webdunia
शनिवार, 10 जुलै 2021 (08:36 IST)
रस्त्यातील गर्दी कमी होण्यासाठी शहरातील सर्व दुकाने, बाजारपेठा दररोज सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत खुली ठेवावीत,अशी मागणी भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केली आहे.
 
पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोविड आढावा बैठक विधानभवनात आज झाली. त्यावेळी आमदार शिरोळे बोलत होते.नागरिकांनी कोविड नियमावलीचे काटेकोर पालन  करावे. नियम मोडणाऱ्यांवर प्रशासनाने पोलीसांनी कडक कारवाई करावी. दिल्लीमध्ये याच पद्धतीने कोविड साथ नियंत्रणात आणण्यात आली, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.
 
जे नागरिक दोनदा कोविड पॉझिटिव्ह झाले आहेत आणि दोनदा कोविड पॉझिटीव्ह होऊन मृत्यूमुखी पडले अशा नागरिकांची वेगळी यादी शासनाने करावी. कोविड प्रतिबंधक लसीचे दोन डोस पूर्ण झाले आहेत, अशा नागरिकांना प्रवासासाठी आरटीपीसीआर टेस्टचे बंधन नसावे, अशा सूचना आमदार शिरोळे यांनी केल्या.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: तिरंगा यात्रेत हिंदुस्थान झिंदाबादने भांडुप गुंजला

पंजाबमध्ये २ पाकिस्तानी हेरांना अटक, ISI ला लष्करी तळांची माहिती देत ​​होते

धबधब्यामध्ये आंघोळ करणे चार डॉक्टरांना महागात पडले, एकाचा बुडून मृत्यू

भारतात कोविड परतला, मुंबईत कर्करोग आणि किडनीच्या रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू

नागपूर : व्यापाऱ्यांनी १५५ कोटी रुपयांचा अपहार केला, गुंतवणुकीच्या नावाखाली मोठी फसवणूक

पुढील लेख
Show comments