Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

संजय राऊतांनी आचार संहिता भंग केल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप

Webdunia
रविवार, 12 जून 2022 (13:49 IST)
राज्यसभा निवडणुकाचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. भाजपचे तिन्ही उमेदवार या निवडणुकीत जिंकले आहे. किरीट सोमय्यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊतांवर आचारसंहिता भंग केल्याचा आरोप केला आहे. संजय राऊतांनी सहा आमदारांची नावे घेतली त्यांना मतदानाबाबत कसं काय कळलं , असा प्रश्न देखील सोमय्या यांनी  केला आहे. त्यांनी ही नावे कोणत्या आधारावर घेतल्याचे देखील म्हटले आहे. राऊतांवर सोमय्यांनी गुप्त मतदान भंग केल्याचा आरोप केला असून या प्रकरणाची निवडणूक आयोगानं चौकशी करावी अशी मागणी भाजप ने केली आहे आणि या बाबत राऊतांनी उत्तर द्यावे.  
 
अपक्षांनी कोणाला मत दिले आहे याची माहिती फक्त निवडणूक आयोगाला असते. त्यांनी सहा मतदारांची नाव कसे काय घेतले असं करून राऊतांनी निवडणूक आयोगाचा भंग केला आहे, निवडणूक आयोगानं या प्रकरणात चौकशी करावी. अशी मागणी  किरीट सोमय्या यांनी केली आहे.  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: गडचिरोली पोलिसांनी ५ महिला नक्षलवाद्यांना अटक केली

गडचिरोली पोलिसांनी ५ नक्षलवाद्यांना अटक केली, घातक शस्त्रे जप्त

प्लेऑफपुर्वी मुंबईच्या टीममध्ये 3 बदल

छगन भुजबळ मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रिमंडळाबद्दल म्हणाले....

MI vs DC : २१ मे रोजी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात व्हर्च्युअल नॉकआउट सामना

पुढील लेख
Show comments