Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात संचारबंदी हाच एकमेव उपाय : जितेंद्र आव्हाड

Webdunia
सोमवार, 23 मार्च 2020 (16:52 IST)
सरकारच्या आवाहनानंतरही निर्णयानंतरही राज्यभरात अनेक ठिकाणी नागरिक काम नसताना देखील घराबाहेर निघत असल्याचे दिसून येत आहे. यावर मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे.
 
जितेंद्र आव्हाड ट्विट करत म्हणाले की, राज्यातील परिस्थिती गंभीर आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 89 वर पोहचली आहे. मात्र तरीदेखील लोक गांभीर्याने घेत नाहीत. मी स्वत: फिरुन हा अनुभव घेत आहे, असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. तसेच लोक ऐकत नसल्यामुळे राज्यात संचारबंदी हाच एकमेव उपाय असल्याचे सांगत आता नाही, तर कधीच नाही अशी विनंती जितेंद्र आव्हाड यांनी उद्धव ठाकरेंकडे केली आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चहा पिण्याची योग्य वेळ कोणती, कोणता चहा कधी प्यावा योग्य वेळ जाणून घ्या

थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी,हे योगासन करा

मदर्स डे ला स्टेट्सवर आईच्या फोटोसोबत हे कॅप्शन लिहा Mother's Day Status Captions in Marathi

अशात कधीही सूर्याला अर्घ्य देऊ नये

पूजेच्या फुलांपासून घरी बनवा धूप, संपूर्ण घरात दळवळेल सुगंध

सर्व पहा

नवीन

LIVE: ‘अजित पवार शकुनी तर फडणवीस दुर्योधन’, संजय राऊतांचा महायुतीवर हल्लाबोल

अमित शहा यांनी आपली चूक मान्य करावी, पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर संजय राऊत संतापले

अजित पवार शकुनी तर फडणवीस दुर्योधन’, संजय राऊतांचा महायुतीवर हल्लाबोल

Rajarshi Shahu Maharaj Punyatithi 2025 Date: राजर्षी शाहू महाराज पुण्यतिथी

संतोष देशमुखांच्या मुलीला बारावीत 85 टक्के,बोर्ड परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी केली

पुढील लेख
Show comments