Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Maharashtra Bandh:लखीमपूर खिरी हिंसाचाराच्या घटनेविरोधात महा विकास आघाडी सरकारने 11 ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी बंदची हाक दिली

Webdunia
बुधवार, 6 ऑक्टोबर 2021 (19:03 IST)
महाराष्ट्र बंद: 11 ऑक्टोबर रोजी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने लखीमपूर खिरी घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे. राज्यातील तीनही पक्षांची युतीची महाविकास आघाडी सरकार आहे. महाराष्ट्र मंत्रिमंडळाने उत्तर प्रदेश लखीमपूरमधील शेतकऱ्यांच्या दुर्दैवी मृत्यूबद्दल शोक व्यक्त करणारा ठराव मंजूर केला. हा प्रस्ताव राष्ट्रवादी जयंत पाटील यांनी मांडला आणि त्याला काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि शिवसेनेचे सुभाष देसाई यांनी पाठिंबा दिला.
 
महाराष्ट्राचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील म्हणाले, "लखीमपूर खिरी  हिंसाचाराच्या घटनेविरोधात महा विकास आघाडी सरकारने (राष्ट्रवादी-काँग्रेस-शिवसेना युती) ने 11 ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे."
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

धबधब्यामध्ये आंघोळ करणे चार डॉक्टरांना महागात पडले, एकाचा बुडून मृत्यू

भारतात कोविड परतला, मुंबईत कर्करोग आणि किडनीच्या रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू

नागपूर : व्यापाऱ्यांनी १५५ कोटी रुपयांचा अपहार केला, गुंतवणुकीच्या नावाखाली मोठी फसवणूक

LIVE: प्रलंबित मागण्यांसाठी कृषी सहाय्यक संपावर

प्राणघातक कॅन्सर झाल्याचे निदान झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो बायडेन यांच्यासाठी ट्विट केले

पुढील लेख
Show comments