Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबई विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना दिलासा

Webdunia
महाराष्ट्र बंदमुळे हार्बर, मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली असून मेट्रोची सेवाही बंद झाली. मुंबई विद्यापीठाच्या अनेक विभागांच्या आज परीक्षा होत्या. जे विद्यार्थी ३ वाजताच्या पेपरला वेळेत पोहचू शकणार नाहीत त्यांची परीक्षा नंतर घेण्यात येईल असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे.
 
याआधी सकाळी विद्यापीठातर्फे परीक्षा रद्द होणार नसून विद्यार्थ्यांनी १ तास उशीरा पोहोचले तरी चालेल असे सांगितले होते. मात्र परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात आल्यावर विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाने एक परीपत्रक काढले. त्यानुसार महाराष्ट्र बंद आणि आंदोलनामुळे विद्यार्थी वेळेत पोहचू शकत नसल्याने जे पोहचू शकणार नाहीत त्यांचा पेपर पुन्हा घेण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. यामुळे बी.ए, बीएससी, बी.कॉम, बी.सीए आणि एल.एल.बी या विद्यार्थ्यांना दिलासा मिळला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना झाला प्राणघातक 'प्रोस्टेट कॅन्सर'

हवामान विभागाने देशातील १४ राज्यांमध्ये वादळ आणि पावसाचा इशारा दिला

पालघर मध्ये केमिकल कारखान्यात गॅस गळती, १० कामगारांची प्रकृती खालावली

LIVE: सोलापूर येथील कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत ८ जणांचा मृत्यू

रत्नागिरीत भीषण अपघात, कार नदीत कोसळल्याने ५ जणांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments