Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दुस-या टप्प्यातील ग्रामपंचायतींसाठी मतदान सुरु

Webdunia
राज्यात आज दुस-या टप्प्यातील ग्रामपंचायतींसाठी मतदान  होत आहे.  राज्यभरात वेगाने होत असलेल्या राजकीय घडामोडींनंतर या निवडणूकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. थोड्याच वेळात इथे मतदानाला सुरूवात होणार आहे. 
 
ठाण्यात ४१, पालघर ५६, रायगड २४२, रत्नागिरी २२२, सिंधुदुर्ग ३२५, पुणे २२१, सोलापूर १९२, सातारा ३१९, सांगली ४५३,कोल्हापूर ४७८, नागपूर २३८, वर्धा ११२, चंद्रपूर ५२, भंडारा ३६२, गोंदिया ३५३ आणि गडचिरोली २६ अशा  एकू ३६९२ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होईल. तर १७ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

मुस्लिम पक्षाला शाही जामा मशीद सर्वेक्षण प्रकरणात मोठा धक्का, उच्च न्यायालयाने पुनर्विचार याचिका फेटाळली

LIVE: एकनाथ शिंदे यांचे वचन - लाडकी बहीण योजना बंद होणार नाही

Covid-19 Alert: कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटची लक्षणे काय आहेत? देशात पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली

भारताच्या पुनर्जागरणात साईबाबांचे योगदान, शिर्डी मंदिराला भेट दिल्यानंतर संघ प्रमुख मोहन भागवत यांचे मोठे विधान

उद्धव यांच्या पक्षात फूट? प्रियंका चतुर्वेदी यांनी मोदींचे कौतुक केले, संजय राऊत काय म्हणाले...

पुढील लेख
Show comments