Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गुढीपाडव्यापासून राज्यात प्लास्टिकबंदी

Webdunia
राज्यात रविवारी अर्थात गुढीपाडव्यापासून प्लास्टिक पिशव्या, थर्माकोलच्या ताट, वाटय़ा, चमचे, पेले,  कप याबरोबरच जाहिरातींचे फ्लेक्स, बॅनर्स, तोरण यांच्या निर्मिती आणि विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. त्याबाबतच्या प्रस्तावाला गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली आहे. आता विधानसभेत त्याची घोषणा केली जाणार आहे.
 
या बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांना २५ हजारांचा दंड आणि तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होणार आहे. प्लास्टिक बाटल्यांचा मात्र या बंदीत समावेश झालेला नाही. तसेच दुधासारख्या पदार्थाच्या प्लास्टिक पिशव्यांचा या बंदीत समावेश नसल्याचे समजते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील 7 खासदारांना संसदरत्न 2025 हा पुरस्कार जाहीर

मुंबई विमानतळावरील दोन कर्मचाऱ्यांना सोन्याच्या तस्करीच्या आरोपात अटक

अमेरिकेत क्लिनिकजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू

आयआयटी मुंबईने तुर्की विद्यापीठांसोबतचे सर्व करार रद्द केले

Russia Ukraine War :रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका महिलेचा मृत्यू, तीन जखमी

पुढील लेख
Show comments