Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात सुरू होणार मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना

Webdunia
गुरूवार, 28 ऑक्टोबर 2021 (11:39 IST)
राज्यातल्या गावात शेतरस्ते, पाणंद रस्ते तयार करण्यासाठी 'मातोश्री ग्राम समृद्धी शेत - पाणंद रस्ते योजना' राबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय.
 
राज्यात शेत, पाणंद रस्ते योजना राबवताना येणाऱ्या अडचणी दूर करून यासाठी निधी उपलब्ध व्हावा, यासाठी मनरेगा आणि राज्याची रोहयो योजनांचं एकत्रीकरण करण्यात येणार आहे.
 
यातून मनरेगामध्ये होणाऱ्या विविध कामांमधील अकुशल व कुशलच्या संयोजनातून शेत-पाणंद रस्ते बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेला 'मातोश्री ग्राम समृद्धी शेत, पाणंद रस्ते योजना' असं नाव देण्यात आलंय.
 
राज्यात 2 लाख किलोमीटर्सचे रस्ते याद्वारे बांधण्यात येणार आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: छत्रपती संभाजीनगर मध्ये तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू

संजय राऊत यांनी शिवसेनेचे पतन घडवले, बावनकुळे म्हणाले पुस्तकाचे नाव 'नरक का राऊत' असायला हवे होते

छत्रपती संभाजीनगर: बैलाला आंघोळ घालण्यासाठी गेलेल्या २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू

उद्धव ठाकरेंनी भाजपला बुडणारे जहाज म्हणत शिवसैनिकांना दिला संदेश

'पाकिस्तान मानवतेसाठी धोका बनला आहे',असदुद्दीन ओवैसी पुन्हा एकदा शत्रू देशावर टीका केली

पुढील लेख
Show comments