Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जोगेंद्र कवाडे २६ नोव्हेंबरपासून लाँग मार्च काढणार

Webdunia
मंगळवार, 20 नोव्हेंबर 2018 (17:30 IST)
केंद्र आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपा सरकारमधील मंत्री आणि नेते संविधान हटवण्याची मागणी करत आहेत. त्यामुळेच संविधान हा देशाचा गौरव असल्याची जाणीव करून देण्यासाठी भीमा कोरेगाव-भीमा ते चैत्यभूमीपर्यंत संविधान मार्च काढण्याची घोषणा पीपल्स रिपल्बिकन पार्टीचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी आज केली. या लाँग मार्चला २६ नोव्हेंबरपासून सुरुवात होईल, तर ६ डिसेंबरला चैत्यभूमीवर हा मोर्चा धडकणार आहे. 
 
''भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अँड प्रकाश आंबेडकर, रिपाइं (ए) चे अध्यक्ष व केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांना संविधानाचा आदर असेल, तर त्यांनी या मार्चमध्ये सामील व्हावे, ''असे आवाहन पक्षाचे कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी केले आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्र सरकारकडून वन्यजीवांच्या संवर्धन आणि देखभालीसाठी ३९.६९ कोटी रुपयांचा निधी मंजूर

LIVE: महाराष्ट्रात केंद्राचा कडक पेपरफुटी प्रतिबंधक कायदा लागू होणार

ऑनलाइन राइड बुकिंगचे नियम बदलले, हे वैशिष्ट्य आता ॲपमध्ये उपलब्ध राहणार नाही

'आता काय करायचं ते कळत नाही'; वडिलांच्या निधनानंतर लिओनेल मेस्सीची पहिली प्रतिक्रिया

महाराष्ट्रात केंद्र सरकारचा कडक पेपरफुटी प्रतिबंधक कायदा लागू होणार: मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश, १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

पुढील लेख
Show comments