Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईतील भाजपचा जागा वाटपाचा तिढा सुटला

Webdunia
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017 (17:14 IST)
मुंबई महानगरपालिकेसाठी भाजप आणि मित्रपक्षांचा जागा वाटपाचा तिढा सुटला आहे. भाजप, रिपब्लिकन पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष आणि शिवसंग्राम यांच्यातील जागावाटपाचा फॉर्म्युला निश्‍चित झाला. या फॉर्म्युल्यानुसार भाजप 192 जागा, आरपीआय 25, रासप 5 आणि शिवसंग्रामच्या 4 जागा लढवणार आहे. भाजपने 192 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यामुळे अवघ्या 34 जागांवर तीन मित्रपक्षांना समाधानी रहावे लागले आहे. 
सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्र सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, आता CIBIL स्कोअर नसतानाही कर्ज उपलब्ध होणार

खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन

घरात घुसून धारदार शस्त्राने गळा चिरून महिलेची हत्या

महाराष्ट्रात २५ मे पर्यंत वादळांसह मुसळधार पावसाचा इशारा, आयएमडीने जारी केला इशारा

LIVE: कारगिलमधून बेपत्ता झाली नागपूरची महिला, सीमा ओलांडून पाकिस्तानात गेल्याचा संशय

पुढील लेख
Show comments