Festival Posters

पावसाने केली समुद्रकिनारी असेलेली सुरुची झाडांची बाग उध्वस्त

Webdunia
गुरूवार, 21 सप्टेंबर 2017 (09:18 IST)

प्रसिद्ध असलेला आणि  पालघर येथील  केळवे बीच, चिंचणी या समुद्रकिनारी  पावसानं अक्षरश: थैमान घातले आहे. यामध्ये पाऊस इतका भयानक होता की यात आलेल्या  वादळात, केळवे बीच भागातली सुरुची बाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. ही प्रसिद्ध बाग आहे. या बागेची स्थिती पहिली तर लक्षात येते की पावसाचा जोर किती असेल.

अविरतपणे कोसळणाऱ्या पावसामुळे ही बाग उद्धवस्त झाली आहे.   पालघर ,विरारमध्येही मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे विरार  स्टेशनबाहेर अक्षरश: गुडघाभर पाणी साचलं  आहे.त्यामुळे मुंबईकर वैतागले असून अनेक ठिकाणी रेल्वे बंद आहे. 

सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडसह मुंबईमध्येहीकोकण किनारपट्टीवर जोरदार पाऊस पडतो आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

नवीन

LIVE: "एकाशी लग्न करा, मग दुसऱ्यासोबत पळून जा..."; पक्षांतराच्या राजकारणावर रोहित पवार संतापले

बजाज आणि टीव्हीएसला टक्कर! Ather ची १ लाखांपेक्षा कमी किमतीतील नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लवकरच बाजारात

बंडखोर शिवसेना यूबीटी खासदारांनी सभापती ओम बिरला यांची भेट घेतल्याने उद्धव ठाकरे गटात खळबळ उडाली

वडोदरामध्ये भीषण रस्ते अपघात: बस आणि ट्रकची धडक, सहा जणांचा मृत्यू

गडचिरोलीत राज्य प्राणी शेखरूच्या शिकारीमागील गूढ ट्रॅप कॅमेऱ्यांमुळे उघड; ३ आरोपींना अटक

पुढील लेख
Show comments