Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पावसाने केली समुद्रकिनारी असेलेली सुरुची झाडांची बाग उध्वस्त

Webdunia
गुरूवार, 21 सप्टेंबर 2017 (09:18 IST)

प्रसिद्ध असलेला आणि  पालघर येथील  केळवे बीच, चिंचणी या समुद्रकिनारी  पावसानं अक्षरश: थैमान घातले आहे. यामध्ये पाऊस इतका भयानक होता की यात आलेल्या  वादळात, केळवे बीच भागातली सुरुची बाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. ही प्रसिद्ध बाग आहे. या बागेची स्थिती पहिली तर लक्षात येते की पावसाचा जोर किती असेल.

अविरतपणे कोसळणाऱ्या पावसामुळे ही बाग उद्धवस्त झाली आहे.   पालघर ,विरारमध्येही मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे विरार  स्टेशनबाहेर अक्षरश: गुडघाभर पाणी साचलं  आहे.त्यामुळे मुंबईकर वैतागले असून अनेक ठिकाणी रेल्वे बंद आहे. 

सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडसह मुंबईमध्येहीकोकण किनारपट्टीवर जोरदार पाऊस पडतो आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

नवीन

प्रेमाचा भयंकर शेवट! प्रियकरासोबत पळून गेलेल्या तरुणीचा ट्रॉली बॅगमध्ये सापडला मृतदेह

मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी डीपफेक सामग्रीबद्दल माफी मागितली

अमेरिकेत पुन्हा ट्रम्प यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न? गोल्फ क्लबजवळ शस्त्रास्त्रांसह संशयित पकडला, तपास सुरू!

दारूप्रेमींना मोठा धक्का! ओल्ड मॉन्क, रॉयल चॅलेंज अन् मॅकडोवेल्सच्या 'या' व्हिस्की-रमच्या विक्रीवर FSSAI कडून बंदी

LIVE: मुंबईत दहशतवादी हल्ल्याचा इशारा! सोशल मीडियावरील दाव्यानंतर पोलीस सतर्क

पुढील लेख
Show comments