Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईत स्थितीत आमची चूक नाही - महापौर

Webdunia
मुंबईत जो पाऊस झाला तो नैसर्गिक होता. आम्ही सर्व एकत्र आलो होतो आणि काम करत होतो. जे झाले ते निसर्गिक होते, यात आमची चूक नाही असे मुंबईचे महापौर मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दावा केला आहे. तर मी आमचे प्रशासन पूर्णवेळ काम करत होतो यात मी माफी का मागावी असा उलटा प्रश्न त्यांनी विचारला आहे. 
 
काही तासात ३०० मिली पेक्षा पाऊस झाला आणि आपले नाले हे अरुंद आहेत. तर त्यावेळी भरती सुद्धा आली त्यामुळे अनेक गोष्टी बदलल्या आहेत. त्यामुळे मुंबईत पाणी साचले होते, ही जबादारी सार्वजनिक आहे सर्वांची आहे अश्या उलट्या गोष्टी महापौर बोलत होते. आढवा बैठीनंतर त्यांनी माध्यमांसोबत आपले मत व्यक्त केले होते.  आम्ही कोणतीही जबादारी झटकत नाहीत मात्र आम्ही माफी का म्हणून मागावी असेही त्यांनी म्हटले आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मतदार ओळखपत्र असं काढतात, त्यासाठी ऑनलाईन अर्ज असा करा

नीता अंबानींचा लेकीसोबत घर मोरे परदेसिया' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल!

गोड पदार्थ सारखे सारखे का खावे वाटतात? त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करा या 10 गोष्टी

RBI guidelines change क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या नियमांमध्ये कोणते बदल? जाणून घ्या

आता आधार कार्ड या तारखे पूर्वी अपडेट करा

सर्व पहा

नवीन

जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये टायगर सफारीवर बंदी ! सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नाल्यात सापडला दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 9 वर्षीय मुलीचा मृतदेह, हात-पाय बांधलेले होते

Gold Silver Price Today : सोन्याच्या दरात वाढ , आजचे दर जाणून घ्या

विदर्भाने मध्य प्रदेशचा 62 धावांनी पराभव करत रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली

प्रेमासाठी केले सेक्स चेंज ऑपरेशन, प्रियकराने केली फसवणूक

पुढील लेख
Show comments