Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

2 महिन्यापासून 29 तारीख मुंबईकरांसाठी अशुभ

Webdunia
गेल्या दोन महिन्यांपासून मुंबईकरांसाठी महिन्याची २९ तारीख अशुभ ठरत आहे. या दिवशी मोठे अपघात, नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागत आहे. बरोबर महिन्याभरापूर्वीच्या अर्थात २९ ऑगस्टला प्रचंड पाऊस सुरु झाला. मुसळधार पावसाने त्यादिवशी  विविध घटनांमध्ये १० मुंबईकरांचा जीव घेतला.

२९ ऑगस्टच्या सकाळी १० च्या सुमारास घरातून निघालेले लोक ट्रेनमध्ये सहा ते सात तासांपेक्षा जास्तवेळ अडकले. ट्रॅकवर पाणी साठले.  ट्रेन बंद झाली. अनेक मुंबईकरांना घर गाठणे अशक्य झाले.

आता मुंबईतील एलफिन्स्टन-परळ रेल्वे स्टेशनला जोडणा-या पुलावर चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत 22 जणांनी प्राण गमावले असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. एकूण  39 जण जखमी झाले आहेत. दरम्यान, मृतांचा आकडा वाढू शकतो अशी भीती आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मतदार ओळखपत्र असं काढतात, त्यासाठी ऑनलाईन अर्ज असा करा

नीता अंबानींचा लेकीसोबत घर मोरे परदेसिया' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल!

गोड पदार्थ सारखे सारखे का खावे वाटतात? त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करा या 10 गोष्टी

RBI guidelines change क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या नियमांमध्ये कोणते बदल? जाणून घ्या

आता आधार कार्ड या तारखे पूर्वी अपडेट करा

सर्व पहा

नवीन

जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये टायगर सफारीवर बंदी ! सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नाल्यात सापडला दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 9 वर्षीय मुलीचा मृतदेह, हात-पाय बांधलेले होते

Gold Silver Price Today : सोन्याच्या दरात वाढ , आजचे दर जाणून घ्या

विदर्भाने मध्य प्रदेशचा 62 धावांनी पराभव करत रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली

प्रेमासाठी केले सेक्स चेंज ऑपरेशन, प्रियकराने केली फसवणूक

पुढील लेख
Show comments