Dharma Sangrah

राणे यांचा मंत्रिमंडळ प्रवेश निश्चित : बापट

Webdunia
शनिवार, 11 नोव्हेंबर 2017 (10:33 IST)
4
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा मंत्रिमंडळ प्रवेश निश्चित असून, त्याचा शिवसेना-भाजप युतीवर कोणताही परिणाम होणार नाही. युती मजबूत आहे आणि सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ निश्चित पूर्ण करेल, असा विश्वास राज्याचे नागरी अन्न पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी व्यक्त केला. 
 

मंत्री बापट म्हणाले, 'भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंवर आरोप असले, तरी ते निर्दोष ठरतील. त्यानंतरच त्यांचा मंत्रिमंडळ प्रवेशाचा निर्णय होईल.' कर्जमाफी योग्य शेतकऱ्यालाच मिळावी, यासाठी सरकार आग्रही असल्याने लाभार्थ्यांची यादी तपासण्याचे काम सुरू आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास उशीर होत असल्याचे मंत्री बापट यांनी सांगितले. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर शरीराचे रहस्य काय होते?

Indian Navy Recruitment 2026: बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय नौदलात भरती

या टिप्स फॉलो केल्याने तुमची त्वचा बराच काळ तरुण राहील

हिवाळ्यात हीटर चालवताना कधीही या चुका करू नका

व्यायामानंतरच्या या 3 चुका तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात; तज्ञांकडून योग्य उपाय जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

महापौर महायुतीचा असेल आणि स्पष्ट बहुमतामुळे कोणताही विलंब होणार नाही, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला

LIVE: फडणवीस यांनी सांगितले की मुंबईचा महापौर महायुतीचा असावा ही देवाची इच्छा

"पुणे आणि पिंपरीच्या जनतेने अजितदादांना नाकारले नाही," "त्यांनी भाजपचे नेतृत्व निवडले."- म्हणाले फडणवीस

जालन्यात कर्फ्यू लागू, धनगर आंदोलनाचे नेते दीपक बोऱ्हाडे यांना अटक

शेतकऱ्याला बुटांनी मारहाण करणाऱ्या अधिकाऱ्यावर कृषीमंत्र्यांनी कडक कारवाई केली

पुढील लेख
Show comments