Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

माझ्या जीवाला धोका आहे, कमी जास्त झाल्यास सरकार जबाबदार - राणे

Webdunia
सोमवार, 11 जानेवारी 2021 (15:55 IST)
माझ्या जीविताला धोका आहे, माझं काही कमी जास्त झालं तर राज्य सरकार जबाबदार असेल, असा इशारा नारायण राणे यांनी दिला आहे. 
 
माझ्या जीविताला धोका आहे, म्हणून मुंबई पोलिसांनी सुरक्षा पुरवली होती. ती सरकारने काढली आहे. याबाबत माझी काही तक्रार नाही, परंतु जीवाचं काही बरंवाईट झालं तर त्याला राज्य सरकार जबाबदार असेल असं राणे यांनी म्हटलं आहे.
 
राज्य सरकारने भाजप आणि इतर पक्षातील नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली आहे. यावरून भाजप नेत्यांनी सरकारला लक्ष्य केलं आहे.
 
भंडारा इथल्या अपघातासंदर्भात राणेंनी टीका केली आहे. भंडाऱ्यात जिल्हा रुग्णाला लागलेल्या आगीप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे असं ते म्हणाले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चहा पिण्याची योग्य वेळ कोणती, कोणता चहा कधी प्यावा योग्य वेळ जाणून घ्या

थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी,हे योगासन करा

मदर्स डे ला स्टेट्सवर आईच्या फोटोसोबत हे कॅप्शन लिहा Mother's Day Status Captions in Marathi

अशात कधीही सूर्याला अर्घ्य देऊ नये

पूजेच्या फुलांपासून घरी बनवा धूप, संपूर्ण घरात दळवळेल सुगंध

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्र बारावीच्या बोर्ड परीक्षेत कोकणचा निकाल सर्वाधिक

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिके बाहेर बनवल्या जाणाऱ्या चित्रपटांवर 100 टक्के कर लावण्याची घोषणा केली

नायगाव आरएमसी प्लांटमधील ३० फूट खोल विहिरीत पडून २ कामगारांचा मृत्यू

Hockey: भारतीय महिला हॉकी संघाने ऑस्ट्रेलियाचा 1-0 असा पराभव केला

उज्जैन महाकाल मंदिर परिसरात भीषण आग, हे आहे आगीमागील कारण, संपूर्ण परिसर धुराने भरला

पुढील लेख
Show comments