Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नारायण राणे काढणार मुंबई ते कोकण जन आशीर्वाद यात्रा

Webdunia
शुक्रवार, 13 ऑगस्ट 2021 (15:09 IST)
केंद्रीय लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे जन आशीर्वाद काढणार आहे.ही जन आशीर्वाद यात्रा मुंबई ते कोकणापर्यंत निघणार आहे.त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पक्षबळकटीचं नियोजन करून ही यात्रा 19 ऑगस्ट पासून मुंबईतून सुरु करणार आहे.19 आणि 20 ऑगस्ट या दोन दिवस ही यात्रा मुंबईत असणार.नंतर 21 ऑगस्टला वसई,विरार,नंतर 23 ऑगस्ट रोजी दक्षिण रायगड,24 ऑगस्ट रोजी चिपळूण,25 ऑगस्ट रत्नागिरी आणि 26 ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग येथे या यात्रेचे समापन होणार आहे.राणे यांनी मंत्रिपद स्वीकारल्यावर ते प्रथमच थेट जनतेशी संपर्क साधणार  आहे.
 
राणे यांनी माध्यमांशी बोलताना राज्य सरकारवर हल्लाबोल केला होता.मी महाराष्ट्रात 16 तारखे नंतर येणार असे ही त्यांनी सांगितले.राज्य अधोगतीकडे वळत आहे. लोकांमध्ये जनजागृती करण्याची नितांत गरज आहे.असे ही ते म्हणाले.नंतर ते चिपळूणजाऊन पुरग्रस्तांची भेट घेणार.केंद्र सरकारने पूरग्रस्तांसाठी 700 कोटी रुपये दिले आहे.तर राज्य सरकारने केवळ 10 हजार रुपये दिले.ते पैसे लोकांनी पिंपात टाकले.आता ते फुगून बाहेर येणार ''.असा टोमणा राणे यांनी राज्य सरकारला लगावला.
 
केंद्र सरकारने घेतले चांगले निर्णय जाणते पर्यंत कसे न्यायचे याचा एक आढावा तयार करण्याचे देखील राणे यांनी सांगितले.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील 7 खासदारांना संसदरत्न 2025 हा पुरस्कार जाहीर

मुंबई विमानतळावरील दोन कर्मचाऱ्यांना सोन्याच्या तस्करीच्या आरोपात अटक

अमेरिकेत क्लिनिकजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू

आयआयटी मुंबईने तुर्की विद्यापीठांसोबतचे सर्व करार रद्द केले

Russia Ukraine War :रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका महिलेचा मृत्यू, तीन जखमी

पुढील लेख
Show comments