Marathi Biodata Maker

सरकार जागं झालं नाही तर जनताच यांचं सरण रचेल - नवाब मलिक

Webdunia
यवतमाळ जिल्ह्यातील दोन तर कर्जत येथील एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. त्यातला धक्कादायक प्रकार म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातील माधव रावते या शेतकऱ्याने स्वतःचेच सरण रचून आत्महत्या केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी असे म्हटले आहे की सरकार जागं झालं नाहीतर जनताच यांचं सरण रचेल.
 
पुढे बोलताना मलिक म्हणाले की शेतकऱ्यांनी स्वतःचेच सरण रचून आत्महत्या करणे ही महाराष्ट्रासाठी धक्कादायक बाब आहे. सरकारने मोठा गाजावाजा करत #कर्जमाफी योजनेची घोषणा केली. मात्र कोणत्याही शेतकऱ्याला त्या कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. त्यामुळेच राज्यात आत्महत्यांची संख्या वाढत आहे. सरकारने घोषणाबाजी बंद करत प्रत्यक्षात काम करावे असेही ते म्हटले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?

तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक तुमच्यासाठी शुभ आहे का?

Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित

Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रात वीज स्वस्त होणार: १ एप्रिलपासून दरात १० ते १४ टक्क्यांची कपात, ग्राहकांना दिलासा

LIVE: महाराष्ट्रात १ एप्रिलपासून वीज दरात १० ते १४ टक्क्यांनी कपात होणार

द्वारका स्टेडियममधील एका स्टँडला हरमनप्रीत कौरचे नाव देण्यात आले

FIFA World Cup: विश्वचषक फुटबॉल स्पर्धेची अतिरिक्त तिकिटे १ एप्रिलपासून विकली जातील,फिफाने जाहीर केले

छिंदवाडा येथे भीषण अपघात, बस पिकअपला धडकून पलटी झाली, १० जणांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments