Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कर्जमाफी ही सरकारची जबाबदारी; उपकार नाही - धोंडगे

Webdunia
शेतकऱ्याला कर्जमाफी देणे, दुष्काळात मदत करणे, नुकसान भरपाई देणे ही सरकारची जबाबदारी असते. सरकार शेतकरी वर्गावर उपकार करत नाही, असे खडेबोल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या किसान सेलचे अध्यक्ष शंकरअण्णा धोंडगे यांनी सरकारला सुनावले. पाथरी येथील शेतकरी मेळाव्याला संबोधित करताना ते बोलत होते.
 
पुढे ते म्हणाले की, याआधीच्या सरकारने आपातकालीन परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत केली आहे. मात्र हे भाजप-शिवसेना सरकार वेगवेगळ्या युक्त्या लढवून पळ काढण्याचा प्रयत्न करत आहे. शेतीमालाचा भाव ठरवणाऱ्या समित्यांना वैधानिक दर्जा देणे गरजेचे आहे, असेही मत त्यांनी व्यक्त केले. किसान मंचच्या वतीने येत्या २ ऑक्टोबर रोजी नाशिक येथे भव्य शेतकरी मेळावा पार पडणार आहे. नाशिक येथे होणाऱ्या या मेळाव्याला शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शंकरअण्णा धोंडगे यांनी यावेळी केले.
सर्व पहा

नक्की वाचा

मतदार ओळखपत्र असं काढतात, त्यासाठी ऑनलाईन अर्ज असा करा

नीता अंबानींचा लेकीसोबत घर मोरे परदेसिया' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल!

गोड पदार्थ सारखे सारखे का खावे वाटतात? त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करा या 10 गोष्टी

RBI guidelines change क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या नियमांमध्ये कोणते बदल? जाणून घ्या

आता आधार कार्ड या तारखे पूर्वी अपडेट करा

सर्व पहा

नवीन

जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये टायगर सफारीवर बंदी ! सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नाल्यात सापडला दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 9 वर्षीय मुलीचा मृतदेह, हात-पाय बांधलेले होते

Gold Silver Price Today : सोन्याच्या दरात वाढ , आजचे दर जाणून घ्या

विदर्भाने मध्य प्रदेशचा 62 धावांनी पराभव करत रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली

प्रेमासाठी केले सेक्स चेंज ऑपरेशन, प्रियकराने केली फसवणूक

पुढील लेख
Show comments