Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुढच्या पिढीला मराठवाड्यात दुष्काळ पाहू देणार नाही

Webdunia
आताच्या पिढीने मराठवाड्यात भीषण दुष्काळ पाहिला. मात्र आता पुढच्या पिढीला मराठवाड्यात दुष्काळ पाहू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  दिली आहे. औरंगाबादेत दुष्काळी भागाची पाहणी केली. तसेच त्यांनी गंगापूरच्या चारा पाहणीला भेट दिली.
 
दुष्काळ निवारणासाठी राज्याला ४ हजार कोटींची मदत मिळाली आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. दुष्काळापासून कायमची मुक्ती मिळावयाची आहे. त्यासाठी सरकारकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. विशेषतः जलयुक्त शिवारमुळे दुष्काळातही तुलनेने कमी नुकसान झाले. यंदा पाऊस थोडा जरी पडला तरी शेतकऱ्याला दिलासा मिळेल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
 
गेल्या दोन ते तीन वर्षात जलयुक्त शिवारमुळे पीक उत्पादकता वाढली. कापूस, सोयाबीनची उत्पादकता वाढली आहे. जलयुक्त शिवारमुळे पिके वाचवता आली. या योजनेवर टीका झाली. मात्र जलयुक्त शिवारच्या माध्यमातून मोठी कामे झाली आहे. यामुळे दीर्घकाळ टँकरविना चालू शकलो, असाही दावा त्यांनी केला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कोणत्या पिकाला वाढायला १ वर्ष लागते? Late-arriving crop

तुमचे पालक जर ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे असतील, तर या वैद्यकीय चाचण्या नक्की करून घ्या...

'मनुवाद' आणि 'ब्राह्मणवाद' म्हणजे काय? जाणून घ्या इतिहास, गैरसमज आणि संपूर्ण सत्य

August Month 2026 Horoscope ऑगस्ट मासिक राशीभविष्य

पाऊस पडला तरी मेकअप वाहून जाणार नाही! वापरा या सोप्या 'मान्सून मेकअप ट्रिक्स'

सर्व पहा

नवीन

संजय शिरसाट आणि बच्चू कडू यांची अभिजीत दीपके यांच्यासोबत भेट; शिंदे आपल्याच नेत्यांवर नाराज

पिंपरी-चिंचवडमध्ये आर्थिक अडचणींमुळे एकाच कुटुंबातील तीन सदस्यांची आत्महत्या

महाराष्ट्रात धर्मांतरविरोधी कायदा लागू, सक्तीच्या धर्मांतरासाठी १० वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा

LIVE: महाराष्ट्रात धर्मांतरविरोधी कायदा लागू

LIVE: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय: 'अंमली पदार्थ विरोधी कृती दल' स्थापन होणार

पुढील लेख
Show comments