Dharma Sangrah

आता १५ वर्षांपेक्षा जास्त जुन्या गाड्या भंगारात निघणार

Webdunia
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018 (09:06 IST)

१५ वर्षांपेक्षा जास्त जुन्या गाड्या भंगारात किंवा निकाली काढण्यासाठी सरकार योजना आणणार आहे, अशी माहिती केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. वाहनांमुळे वाढत्या प्रदुषणावर आळा घालण्यासाठी सरकार हे पाऊल उचलणार आहे. सदरच्या  योजनेबाबत निती आयोगाशी चर्चा झाली असून लवकरच अंमलबजावणी होईल असे गडकरी यांनी सांगितले आहे.

भारत वाहन उद्योगासाठी वाहनांचे पार्ट्स भंगारापासून बनवले जातील. यामुळे वाहनांसाठी लागणारा कच्चा माल स्वस्त मिळेल. भंगारात गेलेलं प्लास्टिक, रबर, अॅल्युमिनियम, तांब्याचा उपयोग वाहनांचे पार्ट्स बनवण्यासाठी वापरले जातील असेही स्पष्ट केले आहे. सोबतच प्रदूषण रोखण्यासाठी लवकरच इथेनॉल आणि पेट्रोल दोघांवर चालणारी बाईक लॉन्च करण्यात येणार आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्र विधान भवनाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली

LIVE: महाराष्ट्र विधानभवनाला बॉम्बने उडवण्याची धमकी

विधानभवन कॅन्टीनपर्यंत गॅस टंचाई पोहोचली! विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात मुद्दा उपस्थित करत विचारले, "केंद्राकडे किती साठा आहे?"

महाराष्ट्रात काही ठिकाणी एलपीजी सिलिंडरचा तुटवडा; नागरिकांची थेट गोदामांवर गर्दी

नाशिकच्या तपोवन परिसरातील वृक्षतोडीविरोधात आज स्थानिक नागरिक आणि पर्यावरण प्रेमी तीव्र आंदोलन पुकारणार

पुढील लेख
Show comments