Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आता पहाटे शपविधी घेण्याची गरज पडणार नाही : फडणवीस

No need
Webdunia
सोमवार, 23 नोव्हेंबर 2020 (15:40 IST)
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहाटे शपथविधी झाला होता.  या घटनेला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी त्या शपथविधीवर भाष्य केलं असून आता पहाटे शपविधी घेण्याची गरज पडणार नाही असं म्हटलं आहे. औरंगाबाद पदवीधर मतदारासंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने ते  पत्रकार परिषदेत बोलत होते.
 
“जे झालं ते झालं. पण आता तुम्हाला ज्यावेळी शपथविधी पाहण्यास मिळेल तेव्हा पहाटेची वेळ नसणार आहे. योग्य वेळी शपथविधी पाहण्यास मिळणार आहे. त्या अडीच दिवसांच्या सोहळ्यावर पुस्तक लिहण्याचं काम सुरू आहे,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. “असल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या नसतात,” असंही यावेळी ते म्हणाले.
 
यावेळी त्यांनी महाविकास आघाडीला सल्ला देताना म्हटलं की, “पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा ज्येष्ठ नेते असून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना त्यांच्याबद्दल बोलताना काही वाटत नाही. दुसऱ्या नेत्याकडे आपण जर बोट करत असाल तर चार बोटं आपल्याकडे हे लक्षात ठेवा”.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

गुरुचरित्र विषयी महत्त्वाची माहिती

Vat Savitri Vrat 2025 वट सावित्री व्रत कधी आहे, जाणून घ्या पूजा मुहूर्त आणि विधी

आरोग्यवर्धक सीताफळची पाने रक्ताची कमतरता दूर करून हाडे मजबूत करते

शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी कोणती डाळ खाणे सर्वात योग्य ठरेल?

Things to Avoid in Kitchen तुमच्या स्वयंपाकघरात या वस्तू तर नाही? असतील तर लगेच बाहेर काढा

सर्व पहा

नवीन

मुंबई: अर्नाळा रिसॉर्टमध्ये ८ वर्षांच्या मुलाचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू

सांगली जिल्ह्यात एमबीबीएसच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार

LIVE: उद्धव आणि राज ठाकरे युतीच्या अटकळवर मनसेने प्रतिक्रिया दिली

मुंबई पुणे महामार्गावर शिवशाही बसचा अपघात

'शिवसेनेना युबीटीशी युतीचा विचार तेव्हाच केला जाईल जेव्हा...', राज ठाकरेंच्या मनसेचे मोठे विधान

पुढील लेख
Show comments