Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

इंदिराजी, राजीवजी यांचे बलिदान नव्हते: अवधूत वाघ

Webdunia
मुंबई- प्रदेश भाजप प्रवक्ते प्रा. अवधूत वाघ यांचे म्हणणे पडले आहे की इंदिराजी आणि राजीव गांधी यांनी बलिदान वगैरे दिलेले नाही.
 
त्यांनी दोघांच्या राष्ट्रभक्तीवर प्रश्न मांडत विचारले आहे की इंदिराजी आणि राजीवची यांची तर हत्या झाली होती, यात कसले बलिदान ?
 
त्यांनी आपल्या फेसबुक वालवरून आपले विचार प्रकट करत म्हटले की इंदिराजी व राजीवजी यांची हत्या झाली त्यांनी देशासाठी बलिदान वगैरे काही दिले नाही. जेव्हा स्वतःच्या इच्छेने एखादा वा एखादी प्राणाची आहुती देते ते बलिदान. इच्छा नसताना होते ती हत्या बलिदाना नंतर खटला चालवला जात नाही. हत्ये नंतर खटला दाखल होतो.
 
त्यांचे असे प्रकाराचे प्रचार बघून सोशल मीडियावर संतप्त पडसाद उमटले आहेत. पक्षाच्या वतीने अद्याप त्यावर कुणीही प्रतिक्रिया आलेले नाही. हे वाघ यांचे वैयक्तिक मत असू शकतं असे म्हटत भाजप हात वर करेल, अशी शक्यता दिसून येत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

कानपूरमध्ये ट्रेन रुळावरून उतरवण्याचा आणखी एक प्रयत्न,लोको पायलट आणि असिस्टंटच्या सतर्कतेमुळे अपघात टळला

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेने गुन्ह्याची कबुली दिली

अंधेरीच्या राजाच्या विसर्जनाच्या वेळी वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर बोट उलटली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांना दिली खास भेटवस्तू

महिलेवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या, आरोपींना अटक

पुढील लेख
Show comments