Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मटणाचा वाद विकोपाला वृद्धाला जाळले

Webdunia
मंगळवार, 1 मार्च 2022 (15:06 IST)
वर्ध्यातील नांदपूर येथे मटणाच्या वादातून वृद्धाला ठार (old man was killed) केल्याची घटना उघडकीस आली आहे.यात वृद्धाचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आला.या प्रकरणी आर्वी पोलिसात गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक करण्यात आले आहे.
 
पोलीसांच्या माहितीवरून आर्वी तालुक्यातील नांदपूर येथे मृतक अभिमान पखाले हे आरोपींच्या घरी राहायचे. रविवारी आरोपींच्या घरी मटणाची पार्टी करण्यात आली यात वाद झाला वाद इतका विकोपाला गेला की दुसऱ्या दिवशी अभिमान पखाले यांना मारहाण करून त्यांना पेटवण्यात आले.याबाबत आर्वी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणी सुभाष पखाले, बाल्या दहाट, मारुती पखाले यांना अटक करण्यात आली.
 
मटणाच्या पार्टीचा वाद विकोपाला गेला आणि मनात राग ठेवून वृद्धाला जाळण्यात आले की मारून जाळले हे अद्यापही कळले नाही. मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली. मृतदेह शवविच्छेदन नेण्यात आले असून त्यानंतर या घटनेचा उलगडा होणार आहे. मात्र मटणाच्या वादातून वृद्धाला ठार केल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे पोलीस निरीक्षक भानुदास पिदूरकर यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा करण्यात आला. या घटनेचा तपास करत आहे.
 
प्रतिक्रीया –
मटणाची पार्टी करण्यात आला त्यात वाद झाला क्षुल्लक वादातून वृद्धाला ठार करण्यात आले.या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तिघाना अटक करण्यात आले आहे. भानुदास पिदूरकर – पोलीस निरीक्षक आर्वी

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

नवीन

केंद्र सरकारने तातडीने पूर्णवेळ शिक्षणमंत्र्यांची नियुक्ती करण्याची पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

LIVE: मनोज जारंगे यांनी मराठा आरक्षणाबद्दल इशारा दिला

महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने राज्यातील रक्तपेढ्यांसाठी एक नवीन आदेश जारी केला

ऋषभ पंतने मुख्यमंत्री धामी यांच्याकडे जमीन मागितली आणि म्हणाला – मी गेल्या ३ वर्षांपासून जमीन शोधत आहे

जिओने ओटीटी पासचा विस्तार केला, ₹550 मध्ये 3 महिने, ₹2,000 मध्ये वर्षभराचे मनोरंजन

पुढील लेख
Show comments