Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मोदींना पुन्हा एकदा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विसर पडला-संजय राऊत

Webdunia
शनिवार, 10 फेब्रुवारी 2024 (09:18 IST)
हरित क्रांतीचे प्रणेते डॉ. स्वामीनाथ यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत यासंदर्भात घोषणा केली आहे. यापूर्वी हा सन्मान बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर आणि देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांना देण्याची घोषणाही करण्यात आली आहे.

मात्र प्रकरणी आता विरोधकांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करताना पंतप्रधान मोदींना पुन्हा एकदा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विसर पडला आहे, असे म्हटले आहे.
 
संजय राऊत यांनी ट्वीट करताना म्हटले की, स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या पंतप्रधान मोदींना पुन्हा एकदा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विसर पडला आहे. पहिल्या वेळेला दोन आणि आता तीन नेत्यांना अवघ्या एका महिन्यात भारतरत्न देऊन गौरविण्यात आले आहे. मात्र, वीर सावरकर किंवा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे, जे भारतरत्नासाठी अधिक पात्र आहेत.
 
Edited By -Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

नागपूरमध्ये मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 'तिरंगा रॅली'चे केले नेतृत्व

Pakistani spy आठवी पास सिक्योरिटी गार्ड, ISI एजंट... कोण आहे नोमान इलाही ? ज्याने देशाविरुद्ध कट रचला

राज्यभरात वळवाच्या पावसाचा कहर

ईडीने मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याच्या घरावर छापा टाकत 30 कोटींची रोकड जप्त केली

तुर्की-अजरबैजान भारतीय पर्यटकांचा स्ट्राइक

पुढील लेख
Show comments