Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

काश्मिरी पंडितांच्या परिस्थितीवर आमचं बारीक लक्ष - उद्धव ठाकरे

Webdunia
रविवार, 5 जून 2022 (10:03 IST)
काश्मिरी पंडितांच्या मागे महाराष्ट्र ठामपणे उभा राहिल आणि त्यांच्यासाठी जे शक्य आहे ते सर्व सहाय्य करेन असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. जम्मू-काश्मीरमध्ये काही दिवसांपासून काश्मिरी पंडितांना लक्ष्य केलं जात असल्याच्या घटना घडत आहेत.
 
उद्धव ठाकरे यांनी काश्मीर खोऱ्यातील या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. "काश्मीर खोऱ्यात काश्मिरी पंडितांचे अक्षरश: शिरकाण सुरू आहे. त्यांना घरवापसीची स्वप्ने दाखविली गेली, पण घरवापसी तर दूरच उलट तेथील पंडितांना वेचून वेचून मारले जात आहे. या भयानक परिस्थितीत पंडितांचे मोठ्या प्रमाणावर पलायन सुरू झाले, ही धक्कादायक तितकीच अस्वस्थ करणारी घटना आहे." असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
 
"महाराष्ट्राने कश्मिरी पंडितांसोबत कायमच संवेदनशील नाते जपले आहे. हे आम्ही आमचे कर्तव्य मानतो आणि कर्तव्य भावनेनेच त्याकडे पाहतो. सध्या खोऱ्यातील परिस्थितीवर आमचे बारीक लक्ष आहे. कश्मिरी पंडितांच्या नेत्यांशीही चर्चा सुरू आहे. त्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. महाराष्ट्र आपले कर्तव्य बजावेल," असंही ते आपल्या निवेदनात म्हणाले होते.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

सोडा कारखान्याच्या पाइपलाइनमधून क्लोरीन गॅसची गळती

IND U19 vs AUS U19: भारतीय 19 वर्षांखालील संघा कडून ऑस्ट्रेलियाचा 7 गडी राखून पराभव

कमला हॅरिसचे ट्रम्प यांना आणखी एका चर्चेचे आव्हान

कर्मवीर भाऊराव पाटील जयंती 2024 :थोर शिक्षणतज्ञ, समाजसुधारक आणि समाजसेवक कर्मवीर भाऊराव पाटील माहिती

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आतिशी यांनी केजरीवालांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले

पुढील लेख
Show comments