Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लग्नात 300 जणांना विषबाधा

Webdunia
सोमवार, 23 मे 2022 (16:34 IST)
काल 22 रोजी नलंगा तालुक्यातील केदारपूर येथील एका मुलीचे देवणी तालुक्यातील साकोळ येथील मुलाशी थाटमाता येथे हा विवाह पार पडला. लग्नासाठी केदारपूर, काटजेवलगा, जावळगा, अंबुलगा बु, सिंदखेडसह अनेक गावातील वऱ्हाडी आले होते. भात, वरण, बुंदी, चपाती, वग्या या भाज्या होत्या. संध्याकाळनंतर लग्नात जेवण घेतलेल्या लोकांना पोटात दुखू लागले. पोटदुखी, उलट्या, जुलाब अशी लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या वाढू लागली.
 
 रुग्णांना वलंडी प्राथमिक आरोग्य, निलंगा उपजिल्हा रुग्णालय, अंबुलगा बू, काटेवलगा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि देवणी तालुक्यातील जवळगा येथील उपकेंद्रात दाखल करण्यात आले. काही तासांतच सुमारे अडीच ते तीनशे वऱ्हाडी उपचारासाठी पोहोचल्या
 
 या लग्नात ज्यांनी वारणा घेतला नाही त्यांना कोणतीही हानी झाली नाही. या सर्वांना पोटदुखी व उलट्यांचा खूप त्रास सहन करावा लागला. एवढ्या मोठ्या संख्येने लोक अचानक उपचारासाठी आल्याने वैद्यकीय यंत्रणेत मोठी गर्दी झाली होती. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

CJI यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉल मोडला, डीजीपी किंवा मुख्य सचिव आले नाहीत, गवई संतापले

सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये महापालिका निवडणुका! उपमुख्यमंत्री पवार यांनी नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना तयारी सुरू करण्याचे निर्देश दिले

LIVE: रत्नागिरीत कार नदीत कोसळल्याने पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना झाला प्राणघातक 'प्रोस्टेट कॅन्सर'

हवामान विभागाने देशातील १४ राज्यांमध्ये वादळ आणि पावसाचा इशारा दिला

पुढील लेख
Show comments