Festival Posters

महाआघाडीबाबतची चर्चा निष्फळ

Webdunia
बुधवार, 30 जानेवारी 2019 (10:07 IST)
प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर महाआघाडीबाबत झालेली चर्चा निष्पळ ठरली आहे. जवळपास दोन तास चाललेल्या बैठकीतून कोणताच तोडगा निघालेला नाही. आघाडीबाबत चर्चा पुढे सरकली नसल्याचे प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलं आहे. तर आंबेडकर आघाडीत सहभागी होतील याबाबत आपण आशावादी असल्याचे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे आहे. 
 
याआधी प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएमसोबत निवडणुका लढवणार असल्य़ाची घोषणा केली आहे. काँग्रेससाठी आजही दरवाजे खुले आहेत. असंही त्यांनी म्हटलं होतं. पण काँग्रेसशी युती झाली तरी आम्ही एमआयएमला सोडणार नाही असं देखील त्यांनी म्हटलं आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

नवीन

विनाहिजाब कॉन्सर्ट सादर केल्याबद्दल इराणी गायिकेला ७४ कोडे मारण्याची क्रूर शिक्षा!

मान्सून लांबणीवर! ७ राज्यांत पारा ४० पार; जाणून घ्या पाऊस कधी पडणार?

Reliance Industries दोन लाख हरित रोजगार निर्माण करेल, अनंत अंबानी यांची घोषणा; नवीन ऊर्जा व्यवसायाचा परिणाम रिलायन्सच्या कमाईमध्ये दिसून येईल

देशातील सर्वात मोठा संरक्षण अणु-अंतराळ कॉरिडॉर नागपूरच्या सावनेरमध्ये उभारला जाणार; सरकारने अधिसूचना जारी केली

मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून पुन्हा उपोषणाचा इशारा दिला

पुढील लेख
Show comments