Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

फडणवीस विधानसभेत खोटे बोलले,राहुल गांधींचा परभणीतून मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्ला

Webdunia
सोमवार, 23 डिसेंबर 2024 (17:54 IST)
परभणीत हिंसाचार झाला. त्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांची भेट आज सोमवारी राहुल गांधी यांनी घेतली.या वेळी राहुल गांधी यांनी कुटुंबियांचे सांत्वन केले. या वेळी त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांना पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. 

राहुल गांधी यांच्या सोबत नानापटोले देखील उपस्थित होते. या भेटीत राहुल गांधी यांनी प्रकरणातील शवविच्छेदन अहवाल, व्हिडीओ आणि छायाचित्रे देखील पाहिली. ते बघता राहुल गांधी म्हणाले, या मध्ये 100 टक्के दर्शविले आहे की कोठडीत असतानांच सोमनाथ यांचा मृत्यू झाला.त्यांची हत्या झाली असून या हिंसाचाराला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला. 

सोमनाथ यांची हत्या झाली आणि मारहाण केली. कारण ते दलित होते. आणि संविधानाचे रक्षण करत होते. या वरून दिसून येते की मुख्यमंत्री विधानसभेत खोटे बोलले आहे. 

राहुल गांधी पुढे म्हणाले की, आरएसएसची विचारधारा ही राज्यघटना नष्ट करण्याची आहे. हे प्रकरण तात्काळ सोडवावे आणि ज्यांनी हे कृत्य केले त्यांना शिक्षा व्हावी, अशी आमची इच्छा आहे. यात राजकारण नाही... विचारधारा जबाबदार आहे, कारण मुख्यमंत्र्यांनी हे विधान केले आहे, त्यामुळे मुख्यमंत्री जबाबदार आहेत, ज्यांनी त्यांची हत्या केली ते जबाबदार असून लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे.”असे ते म्हणाले. 
Edited By - Priya Dixit
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: छत्रपती संभाजीनगर मध्ये तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू

संजय राऊत यांनी शिवसेनेचे पतन घडवले, बावनकुळे म्हणाले पुस्तकाचे नाव 'नरक का राऊत' असायला हवे होते

छत्रपती संभाजीनगर: बैलाला आंघोळ घालण्यासाठी गेलेल्या २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू

उद्धव ठाकरेंनी भाजपला बुडणारे जहाज म्हणत शिवसैनिकांना दिला संदेश

'पाकिस्तान मानवतेसाठी धोका बनला आहे',असदुद्दीन ओवैसी पुन्हा एकदा शत्रू देशावर टीका केली

पुढील लेख
Show comments