Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Rain Update :राज्यात पुढील 3 -4 दिवस पावसाचा जोर वाढणार

Webdunia
सोमवार, 5 सप्टेंबर 2022 (16:38 IST)
ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीलाच राज्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर मात्र, पावसाचा जोर कमी झाला त्यामुळे बळीराजाच्या चिंतेत भर पडली. मात्र, गणरायाचं आगमन होताच, राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली.

राज्यात पुढील दोन ते तीन दिवस काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. राज्यात येत्या गुरुवार पासून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसे कोकण, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, लातूर, परभणी, उस्मानाबाद, चंद्रपूर, नाशिक, यवतमाळ, बुलडाणा आणि हिंगोली या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी ट्विट करून ही माहिती दिली. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील 7 खासदारांना संसदरत्न 2025 हा पुरस्कार जाहीर

मुंबई विमानतळावरील दोन कर्मचाऱ्यांना सोन्याच्या तस्करीच्या आरोपात अटक

अमेरिकेत क्लिनिकजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू

आयआयटी मुंबईने तुर्की विद्यापीठांसोबतचे सर्व करार रद्द केले

Russia Ukraine War :रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका महिलेचा मृत्यू, तीन जखमी

पुढील लेख
Show comments