Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पावसाचा जोर वाढणार, पुणे वेधशाळेचा अंदाज

Webdunia
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात २६ जुलैनंतर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. दरम्यान, कोकण आणि गोव्यात पुढील चार ते पाच दिवसात अतिवृष्टी होईल. तसेच तर येत्या ४८ तासात मुंबईतील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा वेधशाळेने दिला आहे. रत्नागिरी गेले दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे.
 
दुसरीकडे विजांच्या कडकडाटासह दक्षिण रत्नागिरीसह गुहागर, लांजा, राजापूर, दापोलीमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसामुळे दक्षिण रत्नागिरीतले जनजीवन विस्कळीत झाले आहे. राजापूर तालुक्यात सर्वाधिक, तब्बल २५१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. रत्नागिरी तालुक्यात २१२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. रत्नागिरीच्या बाजारपेठांमध्ये पाणी साचलं होतं. मिरजोळे पाटीलवाडी इथं पुलावरून पाणी गेल्याने १६ गावांचा संपर्क तुटला होता. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी १०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

नवीन

धमतरीतील मार्कटोला घाटात 24 वर्षीय मुंबईच्या तरुणी बायकरचा दुर्दैवी अंत

नांदेडमध्ये पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर बादल यांच्यावर तलवारीने हल्ला, रुग्णालयात दाखल

भारत आणि अफगाणिस्तान सप्टेंबरमध्ये तीन सामन्यांची टी२० आंतरराष्ट्रीय मालिका खेळणार

१ रुपयात १ किमी धावणार! ७ सीटर मारुतीची नवी 'इलेक्ट्रिक MPV' येतेय; जाणून घ्या डिटेल्स

Sri Lanka vs India: शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ गॉलमध्ये दाखल झाला; खेळाडूंचे भव्य स्वागत

पुढील लेख
Show comments