suvichar

राज यांची व्यंगचित्रातून सरकारवर टीका

Webdunia
सोमवार, 19 फेब्रुवारी 2018 (10:24 IST)

हिरे व्यापारी नीरव मोदी प्रकरणावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.  “देशाचे रखवालदार बदलले तरीही परिस्थिती काही बदलली नाही, आताचे रखवालदारही झोपा काढण्याचं काम करत असल्यामुळे विजय मल्ल्या, नीरव मोदी सारखी माणसं बँकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून देशाबाहेर पळून जात असल्याची”, टीका राज ठाकरेंनी केली आहे. सोशल मीडिया अकाऊंटवर राज ठाकरेंनी मोदी-जेटली जोडीवर टीका करणारं व्यंगचित्र टाकलेलं आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

May Horoscope 2026 मासिक राशिभविष्य मे २०२६: कोणाला मिळणार आर्थिक बळ आणि कोणाच्या अडचणी वाढणार? वाचा सविस्तर

Mars Transit Alert मंगळ गोचर: दोन वर्षांनंतर मेष राशीत प्रवेश, जगाची वाटचाल आणि दिशा बदलू शकते

पुरुष सुडौल महिलांकडे का ओढले जातात? जाणून घ्या त्यामागची ५ मोठी कारणे!

Naming ceremony wishes for baby girl लाडक्या मुलीसाठी बारशाच्या शुभेच्छा

AC विसरा! या स्वस्त जुगाडमुळे घर होईल हिल स्टेशन सारखं थंड; विजेचं बिलही येईल शून्य!

सर्व पहा

नवीन

नागपुरात ट्रकखाली चिरडून पायी चालणाऱ्या महिलेचा जागीच मृत्यू

LIVE: महाराष्ट्राला पहिली 1 कोटी 'लखपती दीदी' मिळणार

चेन्नई विमानतळावर मोठा अपघात प्रवाशाने आपत्कालीन गेट उघडून धावत्या विमानातून उडी मारली

न्यायाधीशांनी गळफास घेऊन संपवले जीवन

पुण्यात बलात्कार प्रकरणी संतप्त गावकऱ्यांनी ६५ वर्षीय आरोपीला फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी मुंबई-बंगळूरू महामार्ग चार तास रोखून धरला

पुढील लेख
Show comments