Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राजाराम बंधारा तिसऱ्यांदा पाण्याखाली, वाहतूक बंद

Webdunia
सोमवार, 11 सप्टेंबर 2023 (07:42 IST)
कसबा बावडा :गेल्या दोन दिवसापासून पावसाची संततधार तसेच धरण क्षेत्रात पडलेल्या मुसळधार पावसामुळे कसबा बावडा येथील कोल्हापूर पद्धतीचा राजाराम बंधारा तिसऱ्यांदा पाण्याखाली गेला. पाणी पातळी 17 फुटांवर गेली असून,बंधाऱ्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
 
गेली महिनाभर दडी मारलेल्या पावसाने शुक्रवारपाासून पुन्हा बरसण्यास सुरुवात केली आहे. पावसाअभावी कोमजलेल्या पिकांना जीवनदान मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. धरणपाणलोट क्षेत्रासह जिल्ह्यात सर्वत्र काही ठिकाणी संततधार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. आज सकाळी राजामार बंधारा पाण्याखाली गेल्याने बंधाऱ्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

चोरीच्या संशयावरून तीन तरुणांना दोरीने बांधून बेदम मारहाण, एकाचा मृत्यू

दारूच्या नशेत पित्याने एका महिन्याच्या मुलीला मारले

2036 ऑलिम्पिकचे यजमानपद मिळवणे आणि टॉप 10 मध्ये येण्याचे भारताचे उद्दिष्ट-क्रीडा मंत्री मनसुख मांडविया

सत्तेसाठी देशाचे तुकडे करायला मागेपुढे पाहत नाही,कंगना राणौतचा पुन्हा राहुल गांधींवर निशाणा

सीमा सुरक्षा दलाच्या जवानांच्या बसला भीषण अपघात, 3 जवान शहीद, 32 जखमी

पुढील लेख
Show comments