Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राजर्षी शाहूंचा समतेचा विचार महाविकास आघाडीने पुढे नेला : बाळासाहेब थोरात

Webdunia
शनिवार, 2 एप्रिल 2022 (08:31 IST)
जयश्री ताईंना निवडणून देणं म्हणजे ताराराणीना अभिवादन आहे हे लक्षात घ्या. राजर्षी शाहूंचा समतेचा विचार महाविकास आघाडी पुढे घेऊन जात आहे. त्यामुळे अण्णांच्या माघारी आमची जबाबदारी हे लक्षात ठेवून त्यांना निवडून द्या. असे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. ते महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ कोल्हापुरात बोलत होते.
 
मंत्री थोरात पुढे म्हणाले, ही सभा पाहील्यावर 50 हजारापेक्षा जास्त मतांनी जयश्री ताई निवडून येतील याची खात्री झाली. कोरोनाची बाधा झाली तरी चंद्रकांत जाधवांनी जीवाची पर्वा केली नाही. असेही थोरात म्हणाले. महाविकास आघाडीची संख्या १७१ आहे. ती आपल्याला कायम ठेवायची आहे. तीन पक्ष एकत्र आलो म्हणून अनेकजण म्हणत होते. हा 8/15 दिवसांचा कार्यक्रम आहे.असेही थोरात म्हणाले.
 
प्रत्येक संकटात महाविकास आघाडीने यशस्वी काम केले. हे सरकार कस पडेल? याचा प्रयत्न होत आहे. पण जेवढा लांब करण्याचा प्रयत्न कराल, तेवढे आम्ही जवळ येऊ. असे थोरात म्हणाले. यापूर्वी पेट्रोलची ५० पैसे वाढ झाली तरी भाजप वाले आंदोलन करत होते. आता हे आंदोलक कुठे गेले? हे चंद्रकांत पाटील यांना एकदा विचारा.असेही थोरात म्हणाले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: एकनाथ शिंदे यांचे वचन - लाडकी बहीण योजना बंद होणार नाही

एकनाथ शिंदे यांचे वचन - लाडकी बहीण योजना बंद होणार नाही

Monsoon Update 2025: महाराष्ट्रातही वेळेपूर्वी मान्सून, IMD चा अंदाज, 'या' जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट

CJI यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉल मोडला, डीजीपी किंवा मुख्य सचिव आले नाहीत, गवई संतापले

सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये महापालिका निवडणुका! उपमुख्यमंत्री पवार यांनी नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना तयारी सुरू करण्याचे निर्देश दिले

पुढील लेख
Show comments