suvichar

शेतकरी संपावर ही लाजीरवाणी गोष्ट : राजू शेट्टी

Webdunia
गुरूवार, 1 जून 2017 (17:04 IST)
आजपर्यंत इतिहासात  शेतकरी संपावर जाण्याची वेळ आली नव्हती. मात्र भाजपा सरकारच्या काळात शेतकऱ्यांवर ही दुदैवी वेळ यावी ही लाजीरवाणी गोष्ट आहे. भाजपा सरकारबरोबर सत्तेत सहभागी झाल्याचा पश्चाताप होत आहे, अशा शब्दात स्वाभिमान शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी खंत व्यक्त केली.  उदगांव येथे स्वाभिमानी दूधाचे संकलन बंद केल्यानंतर राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा जाहीर करत पत्रकारांशी संवाद साधला.  यावेळी राज्यकर्त्यांनी शेतकरी प्रश्नाबाबत अंर्तमुख होऊन विचार करावा, अन्यथा सध्या खवळलेला शेतकरी कोणती भूमिका घेईल हे सांगता येणार नाही. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्याअगोदर शासनाने योग्य ते पाऊल उचलून कर्जमाफी, स्वामिनाथन आयोगाची शिफारस मान्य करून शेतकऱ्यांना चांगले दिवस दाखवावेत, अशी अपेक्षा खा. शेट्टी यांनी व्यक्त केली.
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

सर्व पहा

नवीन

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, ६ एप्रिल रोजी बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार

चंद्रपूर : ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची चार्जरच्या वायरने गळा आवळून हत्या; २० दिवसांनंतर उलगडले रहस्य

LIVE: महाराष्ट्र राज्य कंत्राटदार संघटनेचा सरकारला पत्र लिहून इशारा; थकीत रक्कम न मिळाल्यास काम थांबवू

नागपुरात १५ वर्षीय मुलीचा ३५ वर्षांच्या व्यक्तीशी बालविवाह; बाल संरक्षण विभागाकडून मुलीची सुटका

धक्कादायक! नातवाने थार पार्क करताना अचानक पडला रिव्हर्स गिअर; भिंत आणि गाडीच्या मध्ये चिरडून आजीचा जागीच मृत्यू

पुढील लेख
Show comments