Marathi Biodata Maker

स्वामिनाथन अहवालावर 16 रोजी चर्चा : राजू शेट्टी

Webdunia
बुधवार, 14 जून 2017 (11:05 IST)
4
शेतीमालाला हमीभाव मिळावा यासाठी स्वामिनाथन समितीच्या अहवालावर देशव्यापी चर्चा करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने 16 जून रोजी दिल्लीत बठक होणार आहे.
 
या बैठकीस देशभरातील शेतकरी नेत्यांना बोलावण्यात आले असल्याची माहिती खा. राजू शेट्टी यांनी दिली. शेतकऱ्यांना उत्पादित होणाऱ्या शेतीमालाला उत्पादन खर्चावर 50 टक्के नफा मिळाला तरच शेती व्यवसाय शाश्वत होउ शकतो, हे सत्य स्वामिनाथन आयोगाच्या अहवालात अधोरेखित करण्यात आल्याचे खा. शेट्टी यांनी सांगितले.
सर्व पहा

नक्की वाचा

Shri Surya Stuti श्री सूर्य स्तुती

मुलांसाठी सरस्वती देवीशी संबंधित सुंदर आणि अर्थपूर्ण नावे

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

भात खाल्ल्यानंतर झोप का येते? कारण आणि सेवन करण्याची योग्य पद्धत काय जाणून घ्या

प्रजासत्ताक दिन विशेष मुलांसाठी बनवा 'तिरंगा' संकल्पनेवर आधारित चार विशेष पाककृती

सर्व पहा

नवीन

पुण्यात दुर्दैवी अपघात: ५ वर्षांच्या मुलाला कारने ओढले; हृदयद्रावक व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद

Atal Pension Yojana अटल पेन्शन योजनेची सुविधा २०३१ पर्यंत उपलब्ध असेल, दरमहा ५००० रुपये पेन्शनची हमी

पहिला प्रजासत्ताक दिन कधी, कुठे आणि कसा साजरा करण्यात आला? मनोरंजक गोष्टी जाणून घ्या...

Republic Day 2026: प्रजासत्ताक दिन विशेष करा या ५ सर्वोत्तम गोष्टी

कुरिअरद्वारे सोन्याची तस्करी करण्याचा नवीन प्रयत्न उधळला, दोन जणांना अटक

पुढील लेख
Show comments