Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कर्जमाफीसाठी आम्ही म्हायुतीत आलो : राजू शेट्टी

Webdunia
शनिवार, 20 मे 2017 (09:45 IST)
शेतकरी कर्जमाफी आणि स्वामिनाथन आयोग लागू करणार यासाठी मी महायुतीत आलो होत. मात्र तसे होतांना दिसतच नाही. उलट मुख्यमंत्री कोणत्या देशात अभ्यास करायला गेले हे शोधाव लागेल. हे सरकार शेतकरी वर्गाच्या कर्जाचे धनी होतय, कृषी मूल्य ठरवणार आयोग हे सरकारच खेळणं आहे. असे म्हणत आज नाशिकमध्ये राजू शेट्टी यांनी सरकारवर तोफ डागली. ते नाशिकमधील शिवसेनेच्या कृषी अधिवेशनात बोलत होते.

मला कुणाला घाबरायची गरज नाही मी शेतकरी असून तीच भाषा बोलणार आहे. कर्जमाफी मागण्याची वेळ का आली यांच्या मुळाशी जाण्याची गरज आहे. राज्य सरकारकडे कर्ज मागण्याची वेळ का आली यांच्या मुळाशी जण्याची गरज आहे. मात्र तसे सुद्धा सरकार करत नाही. तर हे सरकार मला वाटतंय की शेतकरी वर्गाला काही कळत नाही याचा फायदा घेतय असच चित्र आहे असे शेट्टी यांनी आपले मत व्यक्त केले.
सर्व पहा

नक्की वाचा

मतदार ओळखपत्र असं काढतात, त्यासाठी ऑनलाईन अर्ज असा करा

नीता अंबानींचा लेकीसोबत घर मोरे परदेसिया' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल!

गोड पदार्थ सारखे सारखे का खावे वाटतात? त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करा या 10 गोष्टी

RBI guidelines change क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या नियमांमध्ये कोणते बदल? जाणून घ्या

आता आधार कार्ड या तारखे पूर्वी अपडेट करा

सर्व पहा

नवीन

जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये टायगर सफारीवर बंदी ! सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नाल्यात सापडला दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 9 वर्षीय मुलीचा मृतदेह, हात-पाय बांधलेले होते

Gold Silver Price Today : सोन्याच्या दरात वाढ , आजचे दर जाणून घ्या

विदर्भाने मध्य प्रदेशचा 62 धावांनी पराभव करत रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली

प्रेमासाठी केले सेक्स चेंज ऑपरेशन, प्रियकराने केली फसवणूक

पुढील लेख
Show comments